Monali Patil

Monali Patil is the Digital Editor at Jan Metro, where she oversees daily news operations and manages digital content across the website and social media channels. With a background in Electronics Engineering and Website Design, Monali brings a technical precision to digital storytelling, ensuring readers get accurate updates in real-time. When not breaking news or optimizing web layouts, she is a passionate crochet designer, applying the same attention to detail to creative patterns as she does to editorial work.

Sambhaji briged

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यासाठी राज्य सरकारनेतिजोरी खुली करावी :’संभाजी ब्रिगेड’

नवी मुंबई, दि-५ आक्टोबर २०२५ मराठवाड्यात आणि राज्यामध्ये झालेला अतिवृष्टीमुळे येथील शेतकरी उध्वस्त झाला आहे. या शेतकऱ्याला सर्वोपरी मदत मिळण्या साठी राज्य सरकारने तिजोरी खुली करावी अशी मागणी ‘संभाजी ब्रिगेडने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्हाधिका-यांमार्फत हे निवेदन देण्यात आले अशी माहिती जिल्हाध्यक्ष मारुतीराव खुटवड योनी पत्रकाव्दारे दिली आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे की,मागील काही दिवसापासून संपूर्ण…

Read More

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पत्रकारांबरोबर इतरांनी पुढे यावे – आण्णा बनसोडे

भोसरीतील महारक्तदान शिबिराला पत्रकार व नागरिकांचा मोठा प्रतिसाद पिंपरी, पुणे (दि. ०५ ऑक्टोबर २०२५) मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे आहे. स्वतः होऊन स्वयंस्फूर्तीने पत्रकार बंधू, भगिनी देखील आता मराठवाडा मिशन उपक्रमातून मदतीस आले आहेत. आपण समाजाचे देणं लागतो या कृतज्ञ भावनेतून त्यांनी आयोजित केलेले रक्तदान शिबिर हा स्तुत्य उपक्रम आहे. यास माझ्या…

Read More

पिक नुकसान पाहण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक थेट शेताच्या बांधावर

पालकमंत्री गणेश नाईक यांनी केली भात आणि चिकू पिकांच्या नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळणार डहाणू, ता. ४ ऑक्टोबर : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपने उभे असून शेतकरी यांना शासन सर्वतोपरी मदत करेल असे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे डहाणू आणि तलासरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान…

Read More

जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांनी डहाणू आणि तलासरी तालुक्यात प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व नागरिकांना दिला दिलासा.

पालघर, दि. ३ ऑक्टोबर : पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यात मागील काळात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती व घरांच्या नुकसानीची जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व नागरिकांना दिलासा दिला. डहाणू तालुक्यातील मौजे जामशेत येथे पद्माकर रामचंद्र उमतोल यांच्या ३ एकर भात पिकाचे, स्नेहल आनंत पोतदार यांच्या १२ एक्कर चिकू पिकाचे, तर गुंगवाडा…

Read More

अभिजात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

मराठी भाषा संवादाचे प्रभावी माध्यम आणि माणसांना माणसांशी जोडणारे बंधन आहे ….जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड पालघर, दि. ३ ऑक्टोबर : जगातील प्रगत राष्ट्रांनी आपल्या मातृभाषेचा सन्मान जपला आणि त्याच आधारावर जागतिक पातळीवर प्रगती साधली. मराठी ही भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून माणसाला माणसाशी जोडणारे बंधन असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी व्यक्त…

Read More

नवरात्र उत्सवात नवदुर्गा महिला मंडळ, बोरीचापाडा येथे आमदार हरिश्चंद्र भोये यांची उपस्थिती.जव्हार प्रतिनिधी:

नवदुर्गा महिला मंडळ, बोरीचापाडा यांच्या वतीने नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. या उत्सवाच्या निमित्ताने विक्रमगड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा. हरिश्चंद्र भोये यांनी मंडळाला भेट देत दुर्गामातेचे दर्शन घेतले.यानंतर गावदेवी पथक साखरशेत यांनी आदिवासी संस्कृतीचे वैशिष्ट्य जपणारे तारपा नृत्य व ढोल नृत्य सादर केले. वाजत गाजत मान्यवरांचे सभामंडपापर्यंत स्वागत करण्यात आले.या…

Read More

सेवा पंधरवडा निमित्त पालघर जिल्ह्यात विविध विकास उपक्रमांचा शुभारंभ

पालघर, दि. २ ऑक्टोबर : महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवडा” निमित्त पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, कंचाड (ता. वाडा) येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास खासदार डॉ. हेमंत सवरा , आमदार हरिश्चंद्र भोये , विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी , जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…

Read More

” आपली एसटी ” ॲप द्वारे एसटीचा ठावठिकाणा कळणार..!—- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : (२ ऑक्टोबर) प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा, यासाठी ” आपली एसटी ” या नावाने नवीन ॲप चे दसऱ्याच्या मुहूर्तावरण लोकार्पण होत असून भविष्यात प्रवाशांना त्याचा चांगला फायदा होईल! तथापि , १२ हजार पेक्षा जास्त बसेस व राज्यभरातील १ लाख पेक्षा जास्त मार्गाचे मॅपिंग करून हे ॲप विकसित केले…

Read More

पालघर येथे आदी कर्मयोगी अभियान आठवडा बैठक संपन्न

पालघर १ ऑक्टोबर: जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे आदी कर्मयोगी अभियान आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेयर्स (MoTA) संचालिका दिपाली मासिरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडली. बैठकीपूर्वी संचालिका दिपाली मासिरकर यांनी डहाणूतील धानीवरी येथे ग्रामसभेला उपस्थित राहून रणकोळ येथे पालकांकरता…

Read More

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टंचाईच्या सर्व सवलती मिळणार, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको; बँकाना निर्देश मुंबई, दि. ३० : राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. या भागातील शेतकरी, आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई प्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. आपत्तीग्रस्त…

Read More