अपंग संजीवनी सोशल वेलफेअर फॉउंडेशन तर्फे कराओके सिंगिंग स्पर्धेचे आयोजन

कलाकारांना हक्काचं व्यासपीठ दिव्यांग सक्षमीकरणासाठी निधीनवी मुंबई / ठाणे:अपंग संजीवनी सोशल वेलफेअर फॉउंडेशनच्या वतीने समाजातील सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे व नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी हे उद्देशाने भव्य सिंगिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.या स्पर्धेचा मुख्य हेतू केवळ मनोरंजना पुरता मर्यादित न राहता, या माध्यमातून मिळणारा संपूर्ण निधी दिव्यांग व्यक्तींना रोजगाराभिमुख…

Read More

पत्रकार दिनानिमित्त भिवंडीतील पत्रकारांना ब्लँकेट व भेटवस्तूंचे वाटप

भिवंडी (स्व.रा.तो)ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य मराठी दैनिक स्वराज्य तोरण व स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे औचित्य साधून भिवंडी शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता स्वराज्य तोरण कार्यालय, कैलासनगर, वळपाडा येथे होणार आहे.या कार्यक्रमात स्वराज्य तोरणचे संपादक…

Read More

मुंबई मध्ये जनरेटरचे भव्य स्वागत: अशोक लेलँड कंपनीचे ओ.इ.एम. घाटगे करकेरा व आदर्श इंजिनिअरिंग कंपनीने निर्माण केला नवा मानदंड!

ठाणे प्रतिनिधी:गाड्या, यंत्रणा किंवा विविध वस्तू आल्या की त्यांचे पूजन केले जाते—हे आपण सर्वांनी पाहिले आहे. परंतु मुंबईमध्ये आज एक वेगळाच आणि आगळा-वेगळा सोहळा अनुभवायला मिळाला. आदर्श इंजिनिअरिंग कंपनीने अशोक लेलँड घाटगे करकेरा पॉवर इंडस्ट्रीजच्या जनरेटरचे अत्यंत थाटामाटात, वाजतगाजत भव्य स्वागत करून हा सोहळा अनोखा ठरवला. अनेक वर्षांपासून ग्राहकांचा परमोच्च विश्वास संपादन करणाऱ्या अशोक लेलँड…

Read More

नवी मुंबई ठाणे-बेलापूर रोडवर भीषण अपघात!

नवी मुंबई:नवी मुंबई ठाणे-बेलापूर रोडवर पनवेल वरून ठाण्याच्या दिशेने जात असताना MH04 MH 8242 हा सिमेंटने भरलेला ट्रक आज सकाळी पावणेश्वर ब्रिजच्या फुटपाथवर जाऊन जोरदार धडकला. ट्रक एवढ्या वेगात होता की ब्रिजला लावलेली संरक्षणभिंत पूर्णपणे चक्काचूर झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.घटनास्थळी पाहता असं स्पष्ट दिसतं…

Read More

लेखणीचे सामर्थ्य मोठे – पत्रकार दशरथ चव्हाण यांचा सन्मान”

“नानजीभाई ठक्कर यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान, लेखणीचे महत्त्व अधोरेखित” ठाणे – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण यांचा सत्कार समाजसेवक नानजीभाई ठक्कर ठाणावाला आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि लेखणी देऊन करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर नानजीभाई ठक्कर म्हणाले, “लेखणीमध्ये जी ताकद…

Read More
Copyright@2025. All rights reserved.