पालघर-डहाणू किनारपट्टी मार्गाचा कायापालट; १६५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

पालघर: पालघर जिल्ह्यातील दळणवळण आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या डहाणू-पालघर (सागरी महामार्ग) मार्गाच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल १६५ कोटी ६९ लाख रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. माजी खासदार तथा आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन पार पडले. गेल्या ४० ते ५० वर्षांनंतर पहिल्यांदाच या मार्गाचे इतक्या मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण होत…

Read More

वाडा ग्रामीण रुग्णालयात महिला डॉक्टरला शिवीगाळ; डॉक्टर हर्षदा पाटील यांचा तडकाफडकी राजीनामा

वाडा: पालघर जिल्ह्यातील वाडा ग्रामीण रुग्णालयात सेवा बजावत असलेल्या महिला डॉक्टर आणि परिचारिकेला श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे प्रचंड मानसिक तणावात असलेल्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. हर्षदा पाटील यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असून, यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. ​नेमकी घटना…

Read More

औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी; तलासरीत मोठा साठा जप्त

पालघर | प्रतिनिधी पालघर जिल्ह्यात दारू तस्करांनी नवी शक्कल लढवत औषधांच्या नावाखाली दारूची वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तलासरी तालुक्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ७ फेब्रुवारी रोजी रात्री पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी यतिश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर…

Read More

पालघर जिल्ह्यात धान्य खरेदी प्रक्रिया सुरू; आदिवासी शेतकऱ्यांचा मर्यादित प्रतिसाद

पालघर | प्रतिनिधीपालघर जिल्ह्यात खरीप हंगामानंतर शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्याची शासकीय प्रक्रिया सुरू असली, तरी प्रत्यक्षात अपेक्षित प्रमाणात धान्य खरेदी होताना दिसून येत नाही. विशेषतः आदिवासीबहुल भाग असलेल्या विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी आणि डहाणू तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचा प्रतिसाद मर्यादित राहिला आहे.राज्य शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत आधारभूत धान्य खरेदी केंद्रांमार्फत भात व इतर धान्याची खरेदी केली जाते. मात्र,…

Read More

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; पालघरमध्ये महत्त्वाचा बोगदा पूर्ण

पालघर | प्रतिनिधी मुंबई ते अहमदाबाद प्रवास जलद, सुरक्षित आणि सोपा व्हावा यासाठी सुरू असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला पालघर जिल्ह्यात चांगली गती मिळाली आहे. या प्रकल्पांतर्गत दहाणू परिसरात एक महत्त्वाचा बोगदा नुकताच पूर्ण करण्यात आला आहे. ३ फेब्रुवारी रोजी पालघर जिल्ह्यातील ‘माउंटन टनेल-६’ या बोगद्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले. याआधी जानेवारी महिन्यात ‘माउंटन टनेल-५’…

Read More

वाडा नगरपंचायतीच्या नवनियुक्त सदस्यना अनावृत्त पत्र-

मोहन पाटील पवित्र वैतरणा नदीतिरी व संयुक्त ठाणे जिल्ह्याची नाभी म्हणावी अशा मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या, बारा बलुतेदार अलुतेदार व व्यापारीबहुल व्यापार पेठ म्हणजे वाडा नगर. स्वातंत्र्यापासून मागील 75 वर्षात तालुक्यात चार-पाच मोठे पूल, एमआयडीसी, कारखाने येण्याशिवाय भरीव कार्य दृष्टीस पडत नाही. द्रष्ट्या- विजनरी राजकीय नेतृत्वाच्या अभावामुळेच देशाच्या आर्थिक राजधानीच्या वेशीवर असूनही, वाडा नगर आजही नळ…

Read More

कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर : आदिवासी मुक्तीसाठी झगडलेले क्रांतिकारक जीवन

कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर यांचे मूळ गाव मालाड, मुंबई (तेव्हाचे मुंबई उपनगर) हे होय. त्यांचा जन्म 14 ऑगस्ट 1907 रोजी मुंबईतील मालाड येथे झाला. जन्माने मुंबईकर असल्या तरी आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी पालघर जिल्ह्यातील वाडा, जव्हार, मोखाडा, तलासरी व विक्रमगड या आदिवासी पट्ट्यातील जनतेसाठी वाहून घेतले. त्यामुळेच त्या “जन्माने मुंबईकर, पण कर्मभूमीने आदिवासी पट्ट्याच्या जननेत्या”…

Read More

विक्रमगड तालुक्यातील मान येथे ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

विक्रमगड – शिव छत्रपती समाज सेवा मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष श्री पुरुषोत्तम पाटील यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त २९ जानेवारी रोजी ५१ गरजू जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पडला. हा सोहळा मान आश्रम शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आणि तुंगारेश्वर देवस्थानचे पूज्य बालयोगी सदानंद बाबा यांच्या आशिर्वादाने पार पडला.सोहळ्यात वाडा, विक्रमगड, डहाणू, तलासरी, मोखाडा या…

Read More

लाडकी बहिण योजना : हप्ता रखडला, केवायसी दुरुस्तीसाठी अल्प मुदतीने महिलांचा गोंधळ

दिपक साळुंखेपालघर-राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणारा मासिक हप्ता अनेक भागांत अद्याप न आल्याने ग्रामीण व आदिवासी भागात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दैनंदिन खर्चासाठी या योजनेवर अवलंबून असलेल्या महिलांना हप्ता रखडल्याचा थेट फटका बसत असून, घरखर्च, औषधोपचार आणि मुलांच्या शैक्षणिक गरजांसाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.अनेक लाभार्थी…

Read More

वाडा-मनोर मार्गावर अवजड वाहनांमुळे अपघातांचा धोका, कारवाईअभावी नागरिकांमध्ये संताप

पालघर | प्रतिनिधी – बापू वाघत वाडा-मनोर रस्त्यावरील पाली परिसरात पुन्हा एकदा मोठा अपघात होता होता टळल्याची घटना घडली असून, या मार्गावरून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावर आठवड्यातून एक-दोन वेळा तरी अवजड वाहने अडकल्याच्या किंवा धोकादायक स्थिती निर्माण झाल्याच्या घटना घडत आहेत. या मार्गावरून नियमबाह्य…

Read More
Copyright@2025. All rights reserved.