लाडकी बहिण योजना : हप्ता रखडला, केवायसी दुरुस्तीसाठी अल्प मुदतीने महिलांचा गोंधळ

दिपक साळुंखेपालघर-राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणारा मासिक हप्ता अनेक भागांत अद्याप न आल्याने ग्रामीण व आदिवासी भागात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दैनंदिन खर्चासाठी या योजनेवर अवलंबून असलेल्या महिलांना हप्ता रखडल्याचा थेट फटका बसत असून, घरखर्च, औषधोपचार आणि मुलांच्या शैक्षणिक गरजांसाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.अनेक लाभार्थी…

Read More

वाडा-मनोर मार्गावर अवजड वाहनांमुळे अपघातांचा धोका, कारवाईअभावी नागरिकांमध्ये संताप

पालघर | प्रतिनिधी – बापू वाघत वाडा-मनोर रस्त्यावरील पाली परिसरात पुन्हा एकदा मोठा अपघात होता होता टळल्याची घटना घडली असून, या मार्गावरून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावर आठवड्यातून एक-दोन वेळा तरी अवजड वाहने अडकल्याच्या किंवा धोकादायक स्थिती निर्माण झाल्याच्या घटना घडत आहेत. या मार्गावरून नियमबाह्य…

Read More

पालघरच्या मातीचा राष्ट्रीय गौरव : प्रजासत्ताकदिनी भिकल्या धिंडा यांना पद्मश्री प्रदान

दिपक साळुंखे जव्हार- देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना पालघर जिल्ह्याच्या डोंगरदऱ्यांतून आलेल्या तारपाच्या सुरांना आज प्रत्यक्ष राष्ट्रपातळीवर मान मिळाला. जव्हार तालुक्यातील वाळवंडा गावचे ज्येष्ठ आदिवासी कलाकार आणि तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना २६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात प्रत्यक्ष पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही केवळ पुरस्कार घोषणा…

Read More

विकासाच्या नावाखाली आदिवासी आणि शेतकऱ्यांचे विस्थापन आम्ही मान्य करणार नाही – डॉ. अजित नवले

वाढवण बंदर, कर्जमाफी, मनरेगा, रेल्वे व वनहक्कांवर स्पष्ट भूमिका किसान सभेचे राष्ट्रीय नेते डॉ. अजित नवले यांची विशेष मुलाखत जन मेट्रो | विशेष मुलाखत पालघरमध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला व युवकांनी काढलेला लॉंग मार्च सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरतो आहे. वाढवण बंदर, वनजमिनींचे हक्क, स्मार्ट मीटर, मनरेगा, रेल्वे प्रकल्प आणि कर्जमाफी या प्रश्नांवर…

Read More

पालघरमधील ‘लाल वादळ’ शांत! माकपचे आंदोलन तीन महिन्यांसाठी स्थगित; जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर निर्णय

पालघर | जन मेट्रो विशेष प्रतिनिधी पालघर: पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPI-M) भव्य ठिय्या आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. प्रशासन आणि आंदोलक यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हे आंदोलन तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आमदार विनोद निकोले यांनी दिली आहे. चर्चेत काय ठरले? सलग…

Read More

पालघरमध्ये लाल वादळाचा मुक्काम!

आज आंदोलनाचा तिसरा दिवस; ११ वाजताच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष पालघर | जन मेट्रो विशेष प्रतिनिधी पालघर: वाढवण बंदराचा विरोध आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPI-M) ऐतिहासिक ठिया आंदोलन आज (बुधवारी) तिसऱ्या दिवसात प्रवेश करत आहे. काल संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेले ६० ते ६५ हजार शेतकऱ्यांचे हे ‘लाल वादळ’ सध्या पालघरच्या रस्त्यांवर ठाण मांडून…

Read More

मागण्या मान्य न झाल्यास थेट मंत्रालयावर कूच करू; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सरकारला निर्वाणीचा इशारा

​पालघर | जन मेट्रो विशेष प्रतिनिधी पालघर: पालघरच्या भूमीवर पुन्हा एकदा लाल बावटा फडकला असून, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI-M) नेतृत्वाखाली निघालेल्या भव्य ‘लॉंग मार्च’ने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. डहाणूच्या चारोटीतून सोमवारी (१९ जानेवारी) निघालेला हा विराट मोर्चा मासवणमार्गे आज (२० जानेवारी) संध्याकाळपर्यंत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात तब्बल ९० हजारांहून अधिक कष्टकरी, शेतकरी…

Read More

पालघरमध्ये १ लाख आदिवासी -शेतकऱ्यांचे वादळ! हक्कासाठी चारोटी ते पालघर पायी एल्गार

दिनांक: १९ जानेवारी २०२६ स्थान: चारोटी ते पालघर पालघर जिल्ह्यात आज एका ऐतिहासिक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPI-M) च्या नेतृत्वाखाली सुमारे १ लाख आदिवासी आणि शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. 🔥 आंदोलनाचे प्रमुख मुद्दे: ही लढाई फक्त मागण्यांसाठी नसून अस्तित्वासाठी आहे. आंदोलकांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत: १. वनजमिनीचे हक्क: अनेक वर्षांच्या संघर्षानंतरही आदिवासींना…

Read More

लाल बावटा कामगार युनियनच्या वरले शाखेचे उदघाटन

वाडा-वरले येथे लाल बावटा पुरस्कृत सी. आय.टी.यु.कामगार फलकाचे अनावरण माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार श्री. विनोद निकोले यांच्या हस्ते झालेवाडा– वाडा तालुक्यातील वरले येथील टिना रबर अँण्ड इंनफ्रासट्रक्चर लि. कंपनीमध्ये काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांनी कामगार युनियनचे सदस्यत्व स्वीकारले आहे.या कंपनीच्या मॅनेजमेंटकडे पत्र व्यवहार करु, चर्चा करु तसेच कामगारांनी कामामध्ये कुचराई करु नये, असे आमदार निकोले यांनी…

Read More

शेताच्या बांधावरून राजकीय व्यासपीठापर्यंत : कुणबी समाजाचा बुलंद आवाज – विश्वनाथ पाटील

महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात शेतकरी, कष्टकरी आणि दुर्लक्षित समाजाचा आवाज ठामपणे मांडणारे नाव म्हणजे कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील. गेली दोन दशके त्यांनी कुणबी समाजाच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला असून, त्यांच्या कार्यामुळे कुणबी सेना ही केवळ संघटना न राहता चळवळ बनली. संघर्षातून उभा राहिलेला नेतृत्वाचा प्रवास विश्वनाथ पाटील हे सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते म्हणून ओळखले जातात….

Read More