अवघ्या १२ तासांचे आत खूनाच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना अटक

मोखाडा पोलीस ठाणे यांची कारवाई दीपक गायकवाड – मोखाडा दिनांक ०६/१०/२०२५ रोजी फिर्यादी नामे सोमनाथ नवसु फुफाणे, वय २० वर्षे, व्यवसाय शेती /मजुरी, रा. सातुर्ली, ता. मोखाडा, जि. पालघर यांनी मोखाडा पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरून , फिर्यादी व त्यांचे वडील नवसु लाडक्या फुफाणे वय ५५ वर्षे हे त्यांचे घरी असताना दि.०६/१०/२०२५ रोजी दुपारी १२.४५…

Read More

मुरबे बंदर जनसुनावणी शांततेत पार पडली

९ हजार नागरिकांचा सहभाग, ८ हजारांहून अधिक हरकतींची नोंद पालघर, दि. ६ ऑक्टोबर: जेएसडब्ल्यू मुरबे पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रस्तावित मुरबे बंदर उभारणी प्रकल्पासंदर्भातील पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावणी आज पालघर येथे शांततेत पार पडली. सुनावणीचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी भूषवले. सदर जनसुनावणीचे आयोजन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) व जिल्हा प्रशासन यांच्या…

Read More

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मोठा निर्णयः व्याज परताव्यासोबतच आता उद्योजकता प्रशिक्षण

पालघर दि. ०६ : आर्थिकमागास आर्थिकदृष्ट्या विकास मागासलेल्या तरुणांना सक्षम उद्योजक बनवण्यासाठी कार्यरत असलेल्या अण्णासाहेब पाटील व्याज परतावा महामंडळ ने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. महामंडळ आता केवळ बँक कर्जावरील (Interest Reimbursement) असलेले प्रशिक्षण व Mentorship योजनाच नाही, तर लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण देखील देणार आहे. हा निर्णय तरुण उद्योजकांना केवळ आर्थिक मदत…

Read More

पिक नुकसान पाहण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक थेट शेताच्या बांधावर

पालकमंत्री गणेश नाईक यांनी केली भात आणि चिकू पिकांच्या नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळणार डहाणू, ता. ४ ऑक्टोबर : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपने उभे असून शेतकरी यांना शासन सर्वतोपरी मदत करेल असे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे डहाणू आणि तलासरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान…

Read More

जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांनी डहाणू आणि तलासरी तालुक्यात प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व नागरिकांना दिला दिलासा.

पालघर, दि. ३ ऑक्टोबर : पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यात मागील काळात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती व घरांच्या नुकसानीची जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व नागरिकांना दिलासा दिला. डहाणू तालुक्यातील मौजे जामशेत येथे पद्माकर रामचंद्र उमतोल यांच्या ३ एकर भात पिकाचे, स्नेहल आनंत पोतदार यांच्या १२ एक्कर चिकू पिकाचे, तर गुंगवाडा…

Read More

अभिजात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

मराठी भाषा संवादाचे प्रभावी माध्यम आणि माणसांना माणसांशी जोडणारे बंधन आहे ….जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड पालघर, दि. ३ ऑक्टोबर : जगातील प्रगत राष्ट्रांनी आपल्या मातृभाषेचा सन्मान जपला आणि त्याच आधारावर जागतिक पातळीवर प्रगती साधली. मराठी ही भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून माणसाला माणसाशी जोडणारे बंधन असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी व्यक्त…

Read More

नवरात्र उत्सवात नवदुर्गा महिला मंडळ, बोरीचापाडा येथे आमदार हरिश्चंद्र भोये यांची उपस्थिती.जव्हार प्रतिनिधी:

नवदुर्गा महिला मंडळ, बोरीचापाडा यांच्या वतीने नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. या उत्सवाच्या निमित्ताने विक्रमगड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा. हरिश्चंद्र भोये यांनी मंडळाला भेट देत दुर्गामातेचे दर्शन घेतले.यानंतर गावदेवी पथक साखरशेत यांनी आदिवासी संस्कृतीचे वैशिष्ट्य जपणारे तारपा नृत्य व ढोल नृत्य सादर केले. वाजत गाजत मान्यवरांचे सभामंडपापर्यंत स्वागत करण्यात आले.या…

Read More

सेवा पंधरवडा निमित्त पालघर जिल्ह्यात विविध विकास उपक्रमांचा शुभारंभ

पालघर, दि. २ ऑक्टोबर : महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवडा” निमित्त पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, कंचाड (ता. वाडा) येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास खासदार डॉ. हेमंत सवरा , आमदार हरिश्चंद्र भोये , विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी , जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…

Read More

पालघर येथे आदी कर्मयोगी अभियान आठवडा बैठक संपन्न

पालघर १ ऑक्टोबर: जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे आदी कर्मयोगी अभियान आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेयर्स (MoTA) संचालिका दिपाली मासिरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडली. बैठकीपूर्वी संचालिका दिपाली मासिरकर यांनी डहाणूतील धानीवरी येथे ग्रामसभेला उपस्थित राहून रणकोळ येथे पालकांकरता…

Read More

डहाणू तालुक्यात जिल्हा प्रशासनाचे बचावकार्य यशस्वी

१६ महिला व बसचालक सुखरूप बाहेर पालघर, दि. २८ सप्टेंबर : जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू तालुक्यात हाती घेण्यात आलेले बचावकार्य यशस्वी ठरले. अतिवृष्टीमुळे डहाणू तालुक्यातील चरी गावाजवळील रस्त्यावर अडकलेल्या बसमधून १६ महिला आणि बसचालकासह एकूण १७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. हवामान विभागाने…

Read More
Copyright@2025. All rights reserved.