पिक नुकसान पाहण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक थेट शेताच्या बांधावर

पालकमंत्री गणेश नाईक यांनी केली भात आणि चिकू पिकांच्या नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळणार डहाणू, ता. ४ ऑक्टोबर : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपने उभे असून शेतकरी यांना शासन सर्वतोपरी मदत करेल असे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे डहाणू आणि तलासरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान…

Read More

जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांनी डहाणू आणि तलासरी तालुक्यात प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व नागरिकांना दिला दिलासा.

पालघर, दि. ३ ऑक्टोबर : पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यात मागील काळात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती व घरांच्या नुकसानीची जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व नागरिकांना दिलासा दिला. डहाणू तालुक्यातील मौजे जामशेत येथे पद्माकर रामचंद्र उमतोल यांच्या ३ एकर भात पिकाचे, स्नेहल आनंत पोतदार यांच्या १२ एक्कर चिकू पिकाचे, तर गुंगवाडा…

Read More

अभिजात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

मराठी भाषा संवादाचे प्रभावी माध्यम आणि माणसांना माणसांशी जोडणारे बंधन आहे ….जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड पालघर, दि. ३ ऑक्टोबर : जगातील प्रगत राष्ट्रांनी आपल्या मातृभाषेचा सन्मान जपला आणि त्याच आधारावर जागतिक पातळीवर प्रगती साधली. मराठी ही भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून माणसाला माणसाशी जोडणारे बंधन असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी व्यक्त…

Read More

नवरात्र उत्सवात नवदुर्गा महिला मंडळ, बोरीचापाडा येथे आमदार हरिश्चंद्र भोये यांची उपस्थिती.जव्हार प्रतिनिधी:

नवदुर्गा महिला मंडळ, बोरीचापाडा यांच्या वतीने नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. या उत्सवाच्या निमित्ताने विक्रमगड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा. हरिश्चंद्र भोये यांनी मंडळाला भेट देत दुर्गामातेचे दर्शन घेतले.यानंतर गावदेवी पथक साखरशेत यांनी आदिवासी संस्कृतीचे वैशिष्ट्य जपणारे तारपा नृत्य व ढोल नृत्य सादर केले. वाजत गाजत मान्यवरांचे सभामंडपापर्यंत स्वागत करण्यात आले.या…

Read More

सेवा पंधरवडा निमित्त पालघर जिल्ह्यात विविध विकास उपक्रमांचा शुभारंभ

पालघर, दि. २ ऑक्टोबर : महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवडा” निमित्त पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, कंचाड (ता. वाडा) येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास खासदार डॉ. हेमंत सवरा , आमदार हरिश्चंद्र भोये , विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी , जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…

Read More

पालघर येथे आदी कर्मयोगी अभियान आठवडा बैठक संपन्न

पालघर १ ऑक्टोबर: जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे आदी कर्मयोगी अभियान आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेयर्स (MoTA) संचालिका दिपाली मासिरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडली. बैठकीपूर्वी संचालिका दिपाली मासिरकर यांनी डहाणूतील धानीवरी येथे ग्रामसभेला उपस्थित राहून रणकोळ येथे पालकांकरता…

Read More

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टंचाईच्या सर्व सवलती मिळणार, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको; बँकाना निर्देश मुंबई, दि. ३० : राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. या भागातील शेतकरी, आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई प्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. आपत्तीग्रस्त…

Read More

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या मार्फतनवापूर समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता अभियान संपन्न

पालघर, दि. २९ सप्टेंबर : नवापूर समुद्रकिनारा स्वच्छ व प्रदूषणमुक्त करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पालघर तसेच टाटा स्टील कंपनी, बोईसर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत नवापूरच्या सहकार्याने विशेष समुद्रकिनारा स्वच्छता अभियान मोहिम राबविण्यात आली. या उपक्रमात किनाऱ्यावर साचलेला प्लास्टिक व घनकचरा गोळा करून त्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे काम करण्यात…

Read More

श्री कुलस्वामी को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची 42 वी वार्षिक सभा वाशी येथे उत्साहात संपन्न!

वाशी (प्रतिनिधी) :श्री कुलस्वामी को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा वाशी येथील सिडको एक्झीबिशन हॉलमध्ये मोठ्या उत्साहात व उपस्थितीत संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व कुलस्वामी खंडोबा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून, “येळकोट येळकोट जय मल्हार” च्या घोषणांनी व आरतीने करण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थान शंकर लक्ष्मण पिंगळे यांनी भूषविले…

Read More

जिजाऊ रथयात्रा २०२५ – मराठा बहुजन जोडो यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद!

नवी मुंबई, २८ एप्रिल २०२५ – मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथयात्रा २०२५ व मराठा बहुजन जोडो यात्रा या ऐतिहासिक उपक्रमाचा शानदार कार्यक्रम वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडला. सकाळी १० वाजता प्रारंभ झालेल्या या सोहळ्याला नवी मुंबईसह विविध भागांतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रथयात्रेत मराठा समाजासोबत बहुजन घटक मोठ्या संख्येने सहभागी…

Read More