श्री कुलस्वामी को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची 42 वी वार्षिक सभा वाशी येथे उत्साहात संपन्न!

वाशी (प्रतिनिधी) :श्री कुलस्वामी को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा वाशी येथील सिडको एक्झीबिशन हॉलमध्ये मोठ्या उत्साहात व उपस्थितीत संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व कुलस्वामी खंडोबा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून, “येळकोट येळकोट जय मल्हार” च्या घोषणांनी व आरतीने करण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थान शंकर लक्ष्मण पिंगळे यांनी भूषविले…

Read More

लेखणीचे सामर्थ्य मोठे – पत्रकार दशरथ चव्हाण यांचा सन्मान”

“नानजीभाई ठक्कर यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान, लेखणीचे महत्त्व अधोरेखित” ठाणे – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण यांचा सत्कार समाजसेवक नानजीभाई ठक्कर ठाणावाला आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि लेखणी देऊन करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर नानजीभाई ठक्कर म्हणाले, “लेखणीमध्ये जी ताकद…

Read More

जिजाऊ रथयात्रा २०२५ – मराठा बहुजन जोडो यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद!

नवी मुंबई, २८ एप्रिल २०२५ – मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथयात्रा २०२५ व मराठा बहुजन जोडो यात्रा या ऐतिहासिक उपक्रमाचा शानदार कार्यक्रम वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडला. सकाळी १० वाजता प्रारंभ झालेल्या या सोहळ्याला नवी मुंबईसह विविध भागांतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रथयात्रेत मराठा समाजासोबत बहुजन घटक मोठ्या संख्येने सहभागी…

Read More

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित लोक दरबाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

जनतेच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले निर्देश. पालघर दि.११ सप्टेंबर : वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात परिवहन मंत्री,प्रताप सरनाईक, यांच्या अध्यक्षतेखाली लोक दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.या लोक दरबारात आमदार राजेंद्र गावित, आमदार रविंद्र फाटक,महानगरपालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी , अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त .दिपक सावंत, पोलीस उपायुक्त सुहास…

Read More

शांघाई येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ साठी जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धांना सुरुवात

पालघर, दि. १२ – जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. ऑलिम्पिकसारखीच ही स्पर्धा २३ वर्षाखालील तरुणांना आपली कौशल्ये सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. याआधीच्या ४७ व्या स्पर्धेत ६३ सेक्टरमधील ५० देशांतील १०,००० हून अधिक उमेदवारांनी सहभाग घेतला होता. पुढील…

Read More

डीवायएफआयचे शहापूर तालुका अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न !

तालुका अध्यक्ष म्हणून महेंद्र पाचलकर यांची तर तालुका सचिव म्हणून मनोज काकवा यांची निवड डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय)चे १३ वे शहापूर तालुका अधिवेशन नुकतेच संपन्न झाले. दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी समाज हॉल भोसपाडा, शहापूर येथे हे एक दिवशीय अधिवेशन भरवण्यात आले होते. अधिवेशनात १३६ पेक्षा जास्त प्रतिनिधींची उपस्थिती होती. अधिवेशनाची सुरुवात डीवायएफआयचे…

Read More

महाराष्ट्र-आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्येसहकार्याची नवी दारे खुली होणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• गुंतवणूक व आर्थिक देवाणघेवाण वृद्धिंगत होणार• शेती, अन्नप्रक्रिया, आरोग्य, पर्यटन, क्रीडा, अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढेल• विद्यापीठे व संशोधन केंद्रांमध्ये शैक्षणिक सुविधा मिळणार मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र – आयोवा (अमेरिका) यांच्यातील भागीदारीमुळे कृषी, जैवतंत्रज्ञान, वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा व तंत्रज्ञान अशा विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार असल्याचे प्रतिपादन…

Read More

महिला लोकशाही दिन १५ सप्टेंबर रोजी

पालघर दि. १२ : समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण उपलध्ब करून देण्याच्या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी म्हणजेच या महिन्याचा महिला लोकशाही दिन दि. १५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, येथे…

Read More

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

पालघर दि. १५ (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मंगलप्रभात लोढा, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्या संकल्पनेतून राज्यामध्ये २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये १००० रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पालघर जिल्हयामध्ये या आर्थिक वर्षामध्ये २० रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार…

Read More