दस्तूरखुद्द संस्थाच अवसानात गेल्याने मालकीतील विस्तिर्ण गोदामाचे अवसान गळाले

संस्थेची दिवाळखोरी गोदामाच्या मुळावर..! सेवा संस्थेच्या गोदामाची दुरवस्थासहकारी संस्थेचे प्रदीर्घ दुर्लक्ष दीपक गायकवाड – मोखाडा खोडाळा आदिवासी सेवा सहकारी संस्था खोडाळा यांचेकडील सभासदांच्या सहभागातून उभ्या राहिलेल्या गोदामाची आजमितीला अतिशय दुरवस्था झालेली आहे. सन 1991 च्या दरम्यान खोडाळा सेवा सहकारी संस्था दिवाळखोरीत गेल्याने सभासदांच्या सहभागाने उभ्या राहिलेल्या इमारती आणि जमीनी लिक्विडेटरच्या अर्थात सहकार विभागाच्या ताब्यात गेल्या…

Read More

नवी मुंबई: कोपरखैरणे सेक्टर ५ परिसरात चेंबर गटारांची दयनीय अवस्था, नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका!

नवी मुंबई:नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर ५ परिसरात मूलभूत नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. कोकण अपार्टमेंट व महादेव शंकर अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या गटारांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, गटारातून सातत्याने घाण पाण्याचा प्रवाह वाहत आहे. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी येथील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका…

Read More

अपंग संजीवनी सोशल वेलफेअर फॉउंडेशन तर्फे कराओके सिंगिंग स्पर्धेचे आयोजन

कलाकारांना हक्काचं व्यासपीठ दिव्यांग सक्षमीकरणासाठी निधीनवी मुंबई / ठाणे:अपंग संजीवनी सोशल वेलफेअर फॉउंडेशनच्या वतीने समाजातील सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे व नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी हे उद्देशाने भव्य सिंगिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.या स्पर्धेचा मुख्य हेतू केवळ मनोरंजना पुरता मर्यादित न राहता, या माध्यमातून मिळणारा संपूर्ण निधी दिव्यांग व्यक्तींना रोजगाराभिमुख…

Read More

पाली नाक्यावर मोठी दुर्घटना टळली; प्रतिबंध असतानाही अवजड वाहतूक सुरूच

​वाडा-मनोर मार्गावर ओव्हरलोड हायवाचा थरार; प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिक संतप्त ​वाडा | प्रतिनिधीवाडा-पाली नाक्यावर मोठी दुर्घटना टळली; प्रतिबंध असतानाही अवजड वाहतूक सुरूच मनोर मार्गावर प्रशासनाने अवजड वाहतुकीला सक्त मनाई केली असतानाही नियम धाब्यावर बसवून चालणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीचा फटका पुन्हा एकदा समोर आला आहे. पाली येथे मुख्य वर्दळीच्या ठिकाणी एक ओव्हरलोड हायवा जास्त वजनामुळे एका बाजूला झुकून…

Read More

वडा-पावच्या गाड्यापासून विधानसभेपर्यंत

महाराष्ट्रातील एकमेव CPI(M) आमदार : विनोद भीवा निकोले दारिद्र्यातून संघर्ष करत विधानसभेपर्यंत पोहोचलेला एक प्रेरणादायी प्रवास म्हणजे विनोद भीवा निकोले. ते आज महाराष्ट्र विधानसभेतील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) चे एकमेव आमदार आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणू (एसटी राखीव) मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. २०१९ मध्ये प्रथम निवडून आलेले निकोले यांनी २०२४ मध्येही आपला विजय कायम ठेवला….

Read More

सिमेंटच्या बंधाऱ्याच पाणी अडविण्यास प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावर

वाडा – वाडा तालुक्यात अनेक नद्यांचे जाळे असून शेकडोंच्या संख्येने ओहोळांचे जाळे आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मात्र तालुक्यात भीषण टंचाईची समस्या उद्भवणार असून लोकप्रतिनिधी व सरकारच्या अनास्थेमुळे सरकारी निधीची केवळ लयलूट केल्याचे पाहायला मिळत आहे. पाण्याचा पुरेसा साठा व्हावा म्हणुन पाणी आडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून गावागावात सिमेंट बंधारे उभारण्यात आले असून अनेक बंधारे बंद…

Read More

म्हसा यात्रेतील गुरांचा बाजार उठला ?

मुरबाड |प्रतिनिधीम्हसा यात्रा एकेकाळी बैलांच्या मोठ्या बाजारासाठी प्रसिद्ध होती. महाराष्ट्रभरातून शेतीपयोगी बैल, नांगर व शेतीची अवजारे विक्रीसाठी येथे येत असत. मात्र यंदा अवघ्या एका दिवसात गुरांचा बाजार उठल्याचे चित्र पाहायला मिळाले.शेती व्यवसाय तोट्यात गेल्याने अनेक शेतकरी भूमिहीन झाले असून गोठ्यांत जनावरे उरलेली नाहीत. यात्रेत आलेले बहुतेक बैल हे शेतीसाठी नव्हे, तर हौशी लोकांच्या शर्यतीसाठीचे खिल्लारी…

Read More

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे वाडा तालुक्यात बळी.

​वाडा | प्रतिनिधीवाडा तालुक्यातील तिळशे गावाच्या हद्दीतील तिलशे कोदे दळवी पाडा येथे आज (दि. ४) सकाळी महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे एका ४३ वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गणपत लक्ष्मण दळवी (वय ४३) असे मृत व्यक्तीचे नाव असून, रस्त्यावर तुटून पडलेल्या जिवंत विद्युत तारेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ​नेमकी घटना…

Read More

कांबारे-वासिंद रस्ता धोकादायक पुलामुळे अवजड वाहनांसाठी बंद

दिपक साळुंखे – वाडावाडा तालुक्यातील कांबारे ते वासिंद हा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू होती. मात्र, या मार्गावरील सावरोली गावाजवळील तानसा नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असल्याने प्रशासनाने या रस्त्यावरून अवजड वाहनांना सक्तीने बंदी घातली आहे.सदर पुलाचे अधीक्षक अभियंता, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. या तपासणीत पुलाची…

Read More

महाराष्ट्रात नवीन रेशन कार्ड मिळणे अधिक सोपे

मुंबई -महाराष्ट्रातील नागरिकांसाठी नवीन रेशन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नवीन नियम लागू करत नवीन रेशन कार्डसाठी e-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. या निर्णयामुळे बनावट व अपात्र लाभार्थ्यांवर आळा बसणार असून खऱ्या गरजू कुटुंबांना लाभ मिळणार आहे.राज्य सरकारच्या माहितीनुसार, 1 जानेवारी…

Read More
Copyright@2025. All rights reserved.