भात खरेदी केंद्रे बंदच; हजारो शेतकऱ्यांचे धान्य व्यापाऱ्यांच्या घशात

मुरबाड | प्रतिनिधी भात पिकावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची यंदा मोठी कोंडी झाली असून, आदिवासी विकास महामंडळाच्या ढिसाळ कारभाराचा फटका मुरबाड तालुक्यातील शेतकरीवर्गाला बसत आहे. राज्य शासन दरवर्षी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून हमीभावाने भात खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देत असते. मात्र यावर्षी फेब्रुवारी महिना उजाडूनही भात खरेदी केंद्रे सुरू न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. मुरबाड…

Read More

स्टोन क्रेशरच्या प्रदूषणाविरोधात सायले ग्रामस्थांचा ठराव; जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे

मुरबाड | प्रतिनिधी मुरबाड–माळशेज मार्गावरील सायले गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या स्टोन क्रेशरमुळे होणाऱ्या प्रदूषणातून शेतजमीन व नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी सायले ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवित जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे घातले आहे. या स्टोन क्रेशरला कोणत्याही प्रकारची परवानगी देऊ नये, असा ठराव २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत बहुमताने मंजूर करण्यात आला असून, जिल्हाधिकारी याबाबत काय भूमिका घेतात याकडे…

Read More

कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर : आदिवासी मुक्तीसाठी झगडलेले क्रांतिकारक जीवन

कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर यांचे मूळ गाव मालाड, मुंबई (तेव्हाचे मुंबई उपनगर) हे होय. त्यांचा जन्म 14 ऑगस्ट 1907 रोजी मुंबईतील मालाड येथे झाला. जन्माने मुंबईकर असल्या तरी आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी पालघर जिल्ह्यातील वाडा, जव्हार, मोखाडा, तलासरी व विक्रमगड या आदिवासी पट्ट्यातील जनतेसाठी वाहून घेतले. त्यामुळेच त्या “जन्माने मुंबईकर, पण कर्मभूमीने आदिवासी पट्ट्याच्या जननेत्या”…

Read More

सत्ता, संयम आणि संकेत

शोककाळात घेतलेले निर्णय समाजाला काय सांगतात? लोकशाहीत सत्ता ही केवळ अधिकाराचे साधन नसते; ती जबाबदारी, संवेदनशीलता आणि नैतिकतेची कसोटीही असते. म्हणूनच सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींचे निर्णय केवळ कायदेशीर चौकटीत तपासले जात नाहीत, तर सामाजिक संकेत, परंपरा आणि जनभावनेच्या आरशातही पाहिले जातात. काही निर्णय वेळेमुळे योग्य ठरतात, तर काही निर्णय त्याच वेळेमुळे प्रश्नांकित होतात. महाराष्ट्राने अलीकडेच…

Read More

लाडकी बहिण योजना : हप्ता रखडला, केवायसी दुरुस्तीसाठी अल्प मुदतीने महिलांचा गोंधळ

दिपक साळुंखेपालघर-राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणारा मासिक हप्ता अनेक भागांत अद्याप न आल्याने ग्रामीण व आदिवासी भागात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दैनंदिन खर्चासाठी या योजनेवर अवलंबून असलेल्या महिलांना हप्ता रखडल्याचा थेट फटका बसत असून, घरखर्च, औषधोपचार आणि मुलांच्या शैक्षणिक गरजांसाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.अनेक लाभार्थी…

Read More

प्रदूषणाच्या विळख्यात नवी मुंबई; हवेची गुणवत्ता घसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न

नवी मुंबई | प्रतिनिधी स्वच्छतेच्या बाबतीत देशात नेहमीच अग्रक्रमावर असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेसमोर आता गंभीर प्रदूषणाचे आव्हान उभे ठाकले आहे. अलीकडे नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून, ती थेट ३०१ इतक्या धोकादायक पातळीवर पोहोचल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना श्वास घेणेही अवघड झाले असून नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. हवेच्या…

Read More

वाडा-मनोर मार्गावर अवजड वाहनांमुळे अपघातांचा धोका, कारवाईअभावी नागरिकांमध्ये संताप

पालघर | प्रतिनिधी – बापू वाघत वाडा-मनोर रस्त्यावरील पाली परिसरात पुन्हा एकदा मोठा अपघात होता होता टळल्याची घटना घडली असून, या मार्गावरून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावर आठवड्यातून एक-दोन वेळा तरी अवजड वाहने अडकल्याच्या किंवा धोकादायक स्थिती निर्माण झाल्याच्या घटना घडत आहेत. या मार्गावरून नियमबाह्य…

Read More

पालघरच्या मातीचा राष्ट्रीय गौरव : प्रजासत्ताकदिनी भिकल्या धिंडा यांना पद्मश्री प्रदान

दिपक साळुंखे जव्हार- देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना पालघर जिल्ह्याच्या डोंगरदऱ्यांतून आलेल्या तारपाच्या सुरांना आज प्रत्यक्ष राष्ट्रपातळीवर मान मिळाला. जव्हार तालुक्यातील वाळवंडा गावचे ज्येष्ठ आदिवासी कलाकार आणि तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना २६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात प्रत्यक्ष पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही केवळ पुरस्कार घोषणा…

Read More

जिल्हा प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर किसान सभेचे आंदोलन स्थगित.

नाशिक- नाशिक जिल्ह्यात शेतकरी व आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेले अखिल भारतीय किसान सभेचे आंदोलन मंगळवारी तात्पुरते स्थगित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ठरलेल्या मुदतीत मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.या आंदोलनाचे नेतृत्व अखिल…

Read More

पाठीवर मारा, पोटावर नको! मुरबाडमधील गरीब हातगाडीवाल्यांवर पोलिसांची लाथ

मुरबाड प्रतिनिधी | जन मेट्रो वडापाव विकून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या गरीब हातगाडीवाल्यांवर येथील पोलिसांची कारवाई सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे. एसटी स्टॅन्ड समोर हातावर पोट भरणाऱ्या टपरीवाल्यांवर महिन्यात दोनदा दंड आकारला जात असल्याने “पोट भरावे की दंड भरावे?” असा प्रश्न या व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे वर्षभर बंद असलेले हे व्यावसायिक गेल्या महिनाभरापूर्वी…

Read More