पत्रकारांच्या मागण्यांवर शासनाशी सकारात्मक चर्चा; वाशीम अधिवेशनातील ठरावांचे मुख्यमंत्री व मंत्र्यांना निवेदन!

डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या पुढाकाराने पत्रकारांच्या मागण्यांचा मुद्दा थेट शासन दरबारी! मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वाशीम येथे नुकतेच २७ वे राज्य अधिवेशन संपन्न झाले होते. या अधिवेशनात पत्रकारांच्या हितासाठी विविध महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले होते. त्या ठरावांचे सविस्तर निवेदन आज मुंबईतील विधान भवन येथे…

Read More

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन वाशिममध्ये उत्साहात संपन्न!

वाशिम (दि. 28 फेब्रुवारी): महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन, पुरस्कार वितरण व पदाधिकारी सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राज्याच्या विविध भागांतून शेकडो पत्रकार, संपादक, पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते…

Read More

28 फेब्रुवारी रोजी वाशिम येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे 27 राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन मुंबई

प्रतिनिधी/वाशिम : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता वैकंठधामवासी मातोश्री सौ. स्नेहलता पुनमचंद सोमाणी परिसर वाटाणे लॉन वाशिम येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन, पुरस्कार व पदाधिकारी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर…

Read More

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; पालघरमध्ये महत्त्वाचा बोगदा पूर्ण

पालघर | प्रतिनिधी मुंबई ते अहमदाबाद प्रवास जलद, सुरक्षित आणि सोपा व्हावा यासाठी सुरू असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला पालघर जिल्ह्यात चांगली गती मिळाली आहे. या प्रकल्पांतर्गत दहाणू परिसरात एक महत्त्वाचा बोगदा नुकताच पूर्ण करण्यात आला आहे. ३ फेब्रुवारी रोजी पालघर जिल्ह्यातील ‘माउंटन टनेल-६’ या बोगद्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले. याआधी जानेवारी महिन्यात ‘माउंटन टनेल-५’…

Read More

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग २४ तास बंद; सुरक्षेपासून सेवांपर्यंत अपयश

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या औद्योगिक, आर्थिक आणि दैनंदिन प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र फेब्रुवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात या मार्गावर घडलेल्या घटनेने या ‘आधुनिक पायाभूत सुविधा’ व्यवस्थेची गंभीर उणीव उघड केली. ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान तब्बल २४ तासांहून अधिक काळ द्रुतगती मार्ग पूर्णतः ठप्प राहिल्याने हजारो प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. अपघात कसा…

Read More

बारामती विमान दुर्घटना : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन, राज्य प्रशासन व राजकारणात मोठी पोकळी

महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाला हादरवून टाकणारी घटना बुधवारी सकाळी बारामती येथे घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीकडे येताना झालेल्या विमान अपघातात निधन झाले. या दुर्घटनेत विमानातील एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची अधिकृत माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दिली आहे. बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.४५ वाजता Learjet-45 हे खासगी विमान बारामती…

Read More

वडा-पावच्या गाड्यापासून विधानसभेपर्यंत

महाराष्ट्रातील एकमेव CPI(M) आमदार : विनोद भीवा निकोले दारिद्र्यातून संघर्ष करत विधानसभेपर्यंत पोहोचलेला एक प्रेरणादायी प्रवास म्हणजे विनोद भीवा निकोले. ते आज महाराष्ट्र विधानसभेतील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) चे एकमेव आमदार आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणू (एसटी राखीव) मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. २०१९ मध्ये प्रथम निवडून आलेले निकोले यांनी २०२४ मध्येही आपला विजय कायम ठेवला….

Read More

सिमेंटच्या बंधाऱ्याच पाणी अडविण्यास प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावर

वाडा – वाडा तालुक्यात अनेक नद्यांचे जाळे असून शेकडोंच्या संख्येने ओहोळांचे जाळे आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मात्र तालुक्यात भीषण टंचाईची समस्या उद्भवणार असून लोकप्रतिनिधी व सरकारच्या अनास्थेमुळे सरकारी निधीची केवळ लयलूट केल्याचे पाहायला मिळत आहे. पाण्याचा पुरेसा साठा व्हावा म्हणुन पाणी आडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून गावागावात सिमेंट बंधारे उभारण्यात आले असून अनेक बंधारे बंद…

Read More

महाराष्ट्रात नवीन रेशन कार्ड मिळणे अधिक सोपे

मुंबई -महाराष्ट्रातील नागरिकांसाठी नवीन रेशन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नवीन नियम लागू करत नवीन रेशन कार्डसाठी e-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. या निर्णयामुळे बनावट व अपात्र लाभार्थ्यांवर आळा बसणार असून खऱ्या गरजू कुटुंबांना लाभ मिळणार आहे.राज्य सरकारच्या माहितीनुसार, 1 जानेवारी…

Read More

एस.टी. बस स्थानक दर १५ दिवसांनी स्वच्छता मोहीम; महामंडळाकडून मोठी घोषणा

मुंबई —महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) राज्यातील सर्व एस.टी. बस स्थानकांवर दर पंधरा दिवसांनी स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा 31 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आली. ही मोहीम बस स्थानकांचे आरोग्यदायी, सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण राखण्यावर केंद्रित आहे.मोहीमेचा फोकस फक्त बसस्थानकांच्या मुख्य परिसरावरच नाही, तर स्थानकांच्या जवळच्या परिसर आणि प्रशासकीय इमारतींवरही…

Read More