मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; पालघरमध्ये महत्त्वाचा बोगदा पूर्ण

पालघर | प्रतिनिधी मुंबई ते अहमदाबाद प्रवास जलद, सुरक्षित आणि सोपा व्हावा यासाठी सुरू असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला पालघर जिल्ह्यात चांगली गती मिळाली आहे. या प्रकल्पांतर्गत दहाणू परिसरात एक महत्त्वाचा बोगदा नुकताच पूर्ण करण्यात आला आहे. ३ फेब्रुवारी रोजी पालघर जिल्ह्यातील ‘माउंटन टनेल-६’ या बोगद्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले. याआधी जानेवारी महिन्यात ‘माउंटन टनेल-५’…

Read More

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग २४ तास बंद; सुरक्षेपासून सेवांपर्यंत अपयश

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या औद्योगिक, आर्थिक आणि दैनंदिन प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र फेब्रुवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात या मार्गावर घडलेल्या घटनेने या ‘आधुनिक पायाभूत सुविधा’ व्यवस्थेची गंभीर उणीव उघड केली. ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान तब्बल २४ तासांहून अधिक काळ द्रुतगती मार्ग पूर्णतः ठप्प राहिल्याने हजारो प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. अपघात कसा…

Read More

बारामती विमान दुर्घटना : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन, राज्य प्रशासन व राजकारणात मोठी पोकळी

महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाला हादरवून टाकणारी घटना बुधवारी सकाळी बारामती येथे घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीकडे येताना झालेल्या विमान अपघातात निधन झाले. या दुर्घटनेत विमानातील एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची अधिकृत माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दिली आहे. बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.४५ वाजता Learjet-45 हे खासगी विमान बारामती…

Read More

वडा-पावच्या गाड्यापासून विधानसभेपर्यंत

महाराष्ट्रातील एकमेव CPI(M) आमदार : विनोद भीवा निकोले दारिद्र्यातून संघर्ष करत विधानसभेपर्यंत पोहोचलेला एक प्रेरणादायी प्रवास म्हणजे विनोद भीवा निकोले. ते आज महाराष्ट्र विधानसभेतील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) चे एकमेव आमदार आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणू (एसटी राखीव) मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. २०१९ मध्ये प्रथम निवडून आलेले निकोले यांनी २०२४ मध्येही आपला विजय कायम ठेवला….

Read More

सिमेंटच्या बंधाऱ्याच पाणी अडविण्यास प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावर

वाडा – वाडा तालुक्यात अनेक नद्यांचे जाळे असून शेकडोंच्या संख्येने ओहोळांचे जाळे आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मात्र तालुक्यात भीषण टंचाईची समस्या उद्भवणार असून लोकप्रतिनिधी व सरकारच्या अनास्थेमुळे सरकारी निधीची केवळ लयलूट केल्याचे पाहायला मिळत आहे. पाण्याचा पुरेसा साठा व्हावा म्हणुन पाणी आडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून गावागावात सिमेंट बंधारे उभारण्यात आले असून अनेक बंधारे बंद…

Read More

महाराष्ट्रात नवीन रेशन कार्ड मिळणे अधिक सोपे

मुंबई -महाराष्ट्रातील नागरिकांसाठी नवीन रेशन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नवीन नियम लागू करत नवीन रेशन कार्डसाठी e-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. या निर्णयामुळे बनावट व अपात्र लाभार्थ्यांवर आळा बसणार असून खऱ्या गरजू कुटुंबांना लाभ मिळणार आहे.राज्य सरकारच्या माहितीनुसार, 1 जानेवारी…

Read More

एस.टी. बस स्थानक दर १५ दिवसांनी स्वच्छता मोहीम; महामंडळाकडून मोठी घोषणा

मुंबई —महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) राज्यातील सर्व एस.टी. बस स्थानकांवर दर पंधरा दिवसांनी स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा 31 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आली. ही मोहीम बस स्थानकांचे आरोग्यदायी, सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण राखण्यावर केंद्रित आहे.मोहीमेचा फोकस फक्त बसस्थानकांच्या मुख्य परिसरावरच नाही, तर स्थानकांच्या जवळच्या परिसर आणि प्रशासकीय इमारतींवरही…

Read More

महाराष्ट्रात रस्ते अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण चिंताजनक.

मुंबई-महाराष्ट्रात रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण पुन्हा एकदा वाढताना दिसत असून, ही बाब गंभीर चिंतेची ठरत आहे. राज्य परिवहन व गृह विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांत शहरी तसेच ग्रामीण भागात अपघातांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. विशेषतः राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि शहरांच्या बाहेरील वेगवान मार्गांवर अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.अपघातांमागील…

Read More

पत्रकार दिनानिमित्त भिवंडीतील पत्रकारांना ब्लँकेट व भेटवस्तूंचे वाटप

भिवंडी (स्व.रा.तो)ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य मराठी दैनिक स्वराज्य तोरण व स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे औचित्य साधून भिवंडी शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता स्वराज्य तोरण कार्यालय, कैलासनगर, वळपाडा येथे होणार आहे.या कार्यक्रमात स्वराज्य तोरणचे संपादक…

Read More

मोखाडा येथे जगद्गुरु नरेंद्र महाराज पादुका दर्शन सोहळा

दीपक गायकवाड – मोखाडा रविवार 21 डिसेंबर रोजी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळा मोखाडा येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.जगदुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन 21 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. हा भव्य संपन्न सोहळा मोखाडा येथे साजरा होणार असून या भक्ती पूर्ण सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारोंच्या संख्येने…

Read More
Copyright@2025. All rights reserved.