महावितरणच्या निष्काळजीपणामुळे वाडा तालुक्यात बळी.

​वाडा | प्रतिनिधीवाडा तालुक्यातील तिळशे गावाच्या हद्दीतील तिलशे कोदे दळवी पाडा येथे आज (दि. ४) सकाळी महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे एका ४३ वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गणपत लक्ष्मण दळवी (वय ४३) असे मृत व्यक्तीचे नाव असून, रस्त्यावर तुटून पडलेल्या जिवंत विद्युत तारेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ​नेमकी घटना…

Read More

पी. एम किसान योजनेचा २२ वा हप्ता

केंद्र शासनाने सुरु केलेल्या पंतप्रधान किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६०००/ सहा रुपये मिळतात. देशभरात ९ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे.पी. एम किसान योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनी PMKiSAN पोर्टल वर पात्रता तपासावी,असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात येतो.योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी, अधिकृत फार्मर आयडी आणि आधार-बॅंक लिंक पूर्ण असणे अनिवार्य आहे तसेच जमीनीची माहिती…

Read More

महाराष्ट्रात नवीन रेशन कार्ड मिळणे अधिक सोपे

मुंबई -महाराष्ट्रातील नागरिकांसाठी नवीन रेशन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नवीन नियम लागू करत नवीन रेशन कार्डसाठी e-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. या निर्णयामुळे बनावट व अपात्र लाभार्थ्यांवर आळा बसणार असून खऱ्या गरजू कुटुंबांना लाभ मिळणार आहे.राज्य सरकारच्या माहितीनुसार, 1 जानेवारी…

Read More

एस.टी. बस स्थानक दर १५ दिवसांनी स्वच्छता मोहीम; महामंडळाकडून मोठी घोषणा

मुंबई —महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) राज्यातील सर्व एस.टी. बस स्थानकांवर दर पंधरा दिवसांनी स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा 31 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आली. ही मोहीम बस स्थानकांचे आरोग्यदायी, सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण राखण्यावर केंद्रित आहे.मोहीमेचा फोकस फक्त बसस्थानकांच्या मुख्य परिसरावरच नाही, तर स्थानकांच्या जवळच्या परिसर आणि प्रशासकीय इमारतींवरही…

Read More

पालघर जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात मराठी बोलीभाषा व लोककलेचा जागर

जव्हारमध्ये दोन दिवसीय जिल्हास्तरीय साहित्य महोत्सवाला साहित्यिक–रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. जव्हार प्रतिनिधी : मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या अनुदानातून राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय, जव्हार (जि. पालघर) यांच्या वतीने आयोजित पालघर जिल्हास्तरीय साहित्य संमेलन शनिवार दि. २७ व रविवार दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी ग. बा. सरदार साहित्य…

Read More

Starlink India प्लान लीक की चूक?

Starlink ने भारतासाठी अधिकृत किंमत जाहीर केलेली नाही. मात्र, कंपनीच्या भारतीय वेबसाइटवर काही वेळासाठी Rs 8,600 मासिक शुल्क आणि Rs 34,000 हार्डवेअर फी असे दाखवले गेले. दरम्यान, हे आकडे पाहून अनेकांनी हेच अधिकृत प्लान आहेत असे समजले. पण Starlink च्या Samantha Dreyer यांनी स्पष्ट केले की ही माहिती फक्त placeholder टेस्ट डेटा होता. वेबसाइटवरील हा…

Read More

मोखाड्यातील बोरशेती मध्ये गॅस्ट्रोची मोठ्या प्रमाणावर लागण

२० रुग्णांवर उपचार सुरूदोघांना नाशिकला हलवले दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यात खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येणाऱ्या बोरशेती येथील नागरिकांना शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या दरम्यान जुलाब चालू झाले आहेत.जुलाबाचे रुग्ण झपाट्याने वाढले असून हा आकडा २० च्या घरात पोहोचला आहे.यातील काही रुग्ण खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असून दोघांना मोखाडा ग्रामीण रुग्णालयात संदर्भ सेवा…

Read More

पालघर लोकसभेचे खासदार डॉ हेमंत सवरा पोहोचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

दीपक गायकवाड – मोखाडा पालघर जिल्ह्यामध्ये दिनांक 25,26,27 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची हाती आलेली पिके भुईसपाट केलेली आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी पालघर लोकसभेचे खासदार डॉ.हेमंत सवरा हे मोखाडा तालुक्यात येऊन प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी त्यांनी केली ली आहे.यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा खासदारांसमोर मांडली. व सरसकट नुकसान…

Read More

” धो – धो बरसली आभाळमाया , हाती काही उरले ना खाया “

परतीच्या पावसाने भात पिकांची लावली वाटमोखाडा तालुक्यातील शेतकऱ्यांची शोकांतिकापाण्यानी भरलेल्या खाचरातील पिके कुजणार शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान, भरपाईची मागणी दीपक गायकवाड – मोखाडा दिवाळी सणानंतर खरीप पिकाची काढणी सुरू असतानाच मोखाडा तालुक्यात शनिवारी (ता. २५) रात्री ८ वाजल्यानंतर मुसळधार पावसाने गडगडाट करत तुंबळधार लावली होती. त्यामुळे मोखाडा तालुक्यातील भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पाण्यानी…

Read More

आदि कर्मयोगी अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पालघर जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार

महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पालघर जिल्ह्याचा गौरव पालघर दिनांक 20 ऑक्टोबर : आदि कर्मयोगी अभियान” अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पालघर जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान महामहीम राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला असून, जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकास कार्याची ही दखल मानली जात आहे. या यशामागे वनमंत्री तथा पालघर…

Read More
Copyright@2025. All rights reserved.