पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टंचाईच्या सर्व सवलती मिळणार, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको; बँकाना निर्देश मुंबई, दि. ३० : राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. या भागातील शेतकरी, आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई प्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. आपत्तीग्रस्त…

Read More

डहाणू तालुक्यात जिल्हा प्रशासनाचे बचावकार्य यशस्वी

१६ महिला व बसचालक सुखरूप बाहेर पालघर, दि. २८ सप्टेंबर : जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू तालुक्यात हाती घेण्यात आलेले बचावकार्य यशस्वी ठरले. अतिवृष्टीमुळे डहाणू तालुक्यातील चरी गावाजवळील रस्त्यावर अडकलेल्या बसमधून १६ महिला आणि बसचालकासह एकूण १७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. हवामान विभागाने…

Read More

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या मार्फतनवापूर समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता अभियान संपन्न

पालघर, दि. २९ सप्टेंबर : नवापूर समुद्रकिनारा स्वच्छ व प्रदूषणमुक्त करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पालघर तसेच टाटा स्टील कंपनी, बोईसर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत नवापूरच्या सहकार्याने विशेष समुद्रकिनारा स्वच्छता अभियान मोहिम राबविण्यात आली. या उपक्रमात किनाऱ्यावर साचलेला प्लास्टिक व घनकचरा गोळा करून त्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे काम करण्यात…

Read More
डॉ इंदु राणी जाखड.

शासनाच्या सेवा थेट नागरिकापर्यंत पोहचणार

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड पालघर, दि. 17 : शासनाच्या विविध सेवा व उपक्रम थेट नागरिकापर्यंत निमित्त पोहचणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” (17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025) या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला.यावेळी…

Read More

श्री कुलस्वामी को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची 42 वी वार्षिक सभा वाशी येथे उत्साहात संपन्न!

वाशी (प्रतिनिधी) :श्री कुलस्वामी को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा वाशी येथील सिडको एक्झीबिशन हॉलमध्ये मोठ्या उत्साहात व उपस्थितीत संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व कुलस्वामी खंडोबा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून, “येळकोट येळकोट जय मल्हार” च्या घोषणांनी व आरतीने करण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थान शंकर लक्ष्मण पिंगळे यांनी भूषविले…

Read More

लेखणीचे सामर्थ्य मोठे – पत्रकार दशरथ चव्हाण यांचा सन्मान”

“नानजीभाई ठक्कर यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान, लेखणीचे महत्त्व अधोरेखित” ठाणे – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण यांचा सत्कार समाजसेवक नानजीभाई ठक्कर ठाणावाला आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि लेखणी देऊन करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर नानजीभाई ठक्कर म्हणाले, “लेखणीमध्ये जी ताकद…

Read More

शांघाई येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ साठी जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धांना सुरुवात

पालघर, दि. १२ – जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. ऑलिम्पिकसारखीच ही स्पर्धा २३ वर्षाखालील तरुणांना आपली कौशल्ये सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. याआधीच्या ४७ व्या स्पर्धेत ६३ सेक्टरमधील ५० देशांतील १०,००० हून अधिक उमेदवारांनी सहभाग घेतला होता. पुढील…

Read More

डीवायएफआयचे शहापूर तालुका अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न !

तालुका अध्यक्ष म्हणून महेंद्र पाचलकर यांची तर तालुका सचिव म्हणून मनोज काकवा यांची निवड डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय)चे १३ वे शहापूर तालुका अधिवेशन नुकतेच संपन्न झाले. दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी समाज हॉल भोसपाडा, शहापूर येथे हे एक दिवशीय अधिवेशन भरवण्यात आले होते. अधिवेशनात १३६ पेक्षा जास्त प्रतिनिधींची उपस्थिती होती. अधिवेशनाची सुरुवात डीवायएफआयचे…

Read More

महाराष्ट्र-आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्येसहकार्याची नवी दारे खुली होणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• गुंतवणूक व आर्थिक देवाणघेवाण वृद्धिंगत होणार• शेती, अन्नप्रक्रिया, आरोग्य, पर्यटन, क्रीडा, अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढेल• विद्यापीठे व संशोधन केंद्रांमध्ये शैक्षणिक सुविधा मिळणार मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र – आयोवा (अमेरिका) यांच्यातील भागीदारीमुळे कृषी, जैवतंत्रज्ञान, वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा व तंत्रज्ञान अशा विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार असल्याचे प्रतिपादन…

Read More

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

पालघर दि. १५ (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मंगलप्रभात लोढा, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्या संकल्पनेतून राज्यामध्ये २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये १००० रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पालघर जिल्हयामध्ये या आर्थिक वर्षामध्ये २० रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार…

Read More