जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांनी डहाणू आणि तलासरी तालुक्यात प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व नागरिकांना दिला दिलासा.
पालघर, दि. ३ ऑक्टोबर : पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यात मागील काळात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती व घरांच्या नुकसानीची जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व नागरिकांना दिलासा दिला. डहाणू तालुक्यातील मौजे जामशेत येथे पद्माकर रामचंद्र उमतोल यांच्या ३ एकर भात पिकाचे, स्नेहल आनंत पोतदार यांच्या १२ एक्कर चिकू पिकाचे, तर गुंगवाडा…
