शांघाई येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ साठी जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धांना सुरुवात

पालघर, दि. १२ – जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. ऑलिम्पिकसारखीच ही स्पर्धा २३ वर्षाखालील तरुणांना आपली कौशल्ये सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. याआधीच्या ४७ व्या स्पर्धेत ६३ सेक्टरमधील ५० देशांतील १०,००० हून अधिक उमेदवारांनी सहभाग घेतला होता. पुढील…

Read More

डीवायएफआयचे शहापूर तालुका अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न !

तालुका अध्यक्ष म्हणून महेंद्र पाचलकर यांची तर तालुका सचिव म्हणून मनोज काकवा यांची निवड डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय)चे १३ वे शहापूर तालुका अधिवेशन नुकतेच संपन्न झाले. दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी समाज हॉल भोसपाडा, शहापूर येथे हे एक दिवशीय अधिवेशन भरवण्यात आले होते. अधिवेशनात १३६ पेक्षा जास्त प्रतिनिधींची उपस्थिती होती. अधिवेशनाची सुरुवात डीवायएफआयचे…

Read More

महाराष्ट्र-आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्येसहकार्याची नवी दारे खुली होणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• गुंतवणूक व आर्थिक देवाणघेवाण वृद्धिंगत होणार• शेती, अन्नप्रक्रिया, आरोग्य, पर्यटन, क्रीडा, अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढेल• विद्यापीठे व संशोधन केंद्रांमध्ये शैक्षणिक सुविधा मिळणार मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र – आयोवा (अमेरिका) यांच्यातील भागीदारीमुळे कृषी, जैवतंत्रज्ञान, वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा व तंत्रज्ञान अशा विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार असल्याचे प्रतिपादन…

Read More

महिला लोकशाही दिन १५ सप्टेंबर रोजी

पालघर दि. १२ : समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण उपलध्ब करून देण्याच्या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी म्हणजेच या महिन्याचा महिला लोकशाही दिन दि. १५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, येथे…

Read More

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

पालघर दि. १५ (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मंगलप्रभात लोढा, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्या संकल्पनेतून राज्यामध्ये २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये १००० रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पालघर जिल्हयामध्ये या आर्थिक वर्षामध्ये २० रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार…

Read More