रविंद्र पानमंद यांच्या शेतात AI तंत्रज्ञानाचा वापर

(सांगवडे,ता.मावळ) रविंद्र पानमंद यांच्या शेतामध्ये अलीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा यशस्वीपणे वापर करण्यात आला. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जमिनीतील आर्द्रता, हवामान स्थिती आणि पाणी व्यवस्थापन यांचे अचूक निरीक्षण केले जात आहे. AI तंत्रज्ञानाच्या मदतीने जमिनीतील ओलावा (Moisture) तपासून पिकांना आवश्यकतेनुसार पाणी देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. तसेच हवामानातील बदलांचा अंदाज घेऊन पाणी देण्याचे नियोजन अधिक…

Read More

सावधान.‌.! प्रेमाच्या अभिव्यक्तीचे स्वरूप बदलतेय

||| व्हॅलेंटाईन विशेष ||| दीपक गायकवाड – मोखाडा व्हॅलेंटाईन डे ची मुळे प्राचीन रोमन सण ‘लुपरकॅलिया’ (१५ फेब्रुवारी) मध्ये आहेत, जो वसंताच्या आगमनाचा आणि सुपीकतेचा उत्सव होता. ख्रिश्चन चर्चने ५ व्या शतकाच्या अखेरीस संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ १४ फेब्रुवारीला हा दिवस अधिकृत केला‌‌. पूर्वी हा केवळ प्रणयाचा दिवस नसून, प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्याचा एक…

Read More

वाडा ग्रामीण रुग्णालयात महिला डॉक्टरला शिवीगाळ; डॉक्टर हर्षदा पाटील यांचा तडकाफडकी राजीनामा

वाडा: पालघर जिल्ह्यातील वाडा ग्रामीण रुग्णालयात सेवा बजावत असलेल्या महिला डॉक्टर आणि परिचारिकेला श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे प्रचंड मानसिक तणावात असलेल्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. हर्षदा पाटील यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असून, यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. ​नेमकी घटना…

Read More

समुद्राकाठचा शांत साक्षीदार : वसई किल्ल्याची कहाणी

आज वसई किल्ल्यात पाऊल टाकलं, की पहिल्यांदा जाणवतो तो नीरव शांतपणा. भग्न भिंती, कोसळलेले बुरुज आणि झाडीत हरवलेले रस्ते पाहून सहज वाटतं—“इथे कधी तरी खरंच एक समृद्ध शहर वसलेलं होतं का?”पण होय, हाच वसई किल्ला एकेकाळी सत्तेचा, व्यापाराचा आणि समुद्री ताकदीचा केंद्रबिंदू होता. मुंबईपासून फारसं लांब नाही, पण इतिहासाच्या दृष्टीने हा किल्ला मुंबईपेक्षाही जुना आहे….

Read More

पोलीस नावाच्या पाटीखाली मद्यधुंद वाहनचालकाचा धुमाकूळ; नवी मुंबईत भीषण अपघात

नवी मुंबई | प्रतिनिधी नवी मुंबईत ८ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शहरातील वाहतूक सुरक्षिततेवर आणि कायद्याच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ‘पोलीस’ अशी पाटी लावलेल्या एका इनोव्हा कारने अनेक वाहनांना धडक देत मोठा अपघात घडवून आणला. विशेष म्हणजे वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे तपासात उघड झाले आहे. सदर घटना सायन–पनवेल महामार्ग…

Read More

औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी; तलासरीत मोठा साठा जप्त

पालघर | प्रतिनिधी पालघर जिल्ह्यात दारू तस्करांनी नवी शक्कल लढवत औषधांच्या नावाखाली दारूची वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तलासरी तालुक्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ७ फेब्रुवारी रोजी रात्री पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी यतिश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर…

Read More

पालघर जिल्ह्यात धान्य खरेदी प्रक्रिया सुरू; आदिवासी शेतकऱ्यांचा मर्यादित प्रतिसाद

पालघर | प्रतिनिधीपालघर जिल्ह्यात खरीप हंगामानंतर शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्याची शासकीय प्रक्रिया सुरू असली, तरी प्रत्यक्षात अपेक्षित प्रमाणात धान्य खरेदी होताना दिसून येत नाही. विशेषतः आदिवासीबहुल भाग असलेल्या विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी आणि डहाणू तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचा प्रतिसाद मर्यादित राहिला आहे.राज्य शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत आधारभूत धान्य खरेदी केंद्रांमार्फत भात व इतर धान्याची खरेदी केली जाते. मात्र,…

Read More

शिंदे सेनेतील गटबाजीचा फटका; ऊर्मिला लाटे बॅनरबाजीतून गायब

मुरबाड | प्रतिनिधी उबाठा शिवसेनेतून शिंदे गटात दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांना मुरबाड तालुक्यात गटबाजीचा फटका बसत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये विशेषतः माजी उबाठा पदाधिकारी सौ. ऊर्मिला लाटे यांचे नाव पुढे येत असून, त्यांना अद्याप कोणतेही महत्त्वाचे पद न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मुरबाड तालुक्यातील उबाठा शिवसेनेतील अनेक पदाधिकारी शिंदे सेनेत दाखल होऊन वर्ष…

Read More

राखीव जंगलातून फार्महाऊससाठी डांबरी रस्ता; परवानगी कोणी दिली?

मुरबाड | प्रतिनिधी मुरबाड तालुक्यातील खांडपे परिसरातील वनखात्याच्या राखीव जंगलातून फार्महाऊससाठी सुमारे दोन किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. वन्यप्राणी व पक्ष्यांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या घनदाट जंगलातून सार्वजनिक बांधकाम विभागाने वनविभागाच्या जागेतून रस्ता केल्याचा आरोप होत असून, यासाठी सुमारे ४० लाख रुपयांचा खर्च झाल्याचे सांगितले…

Read More