पालघर-डहाणू किनारपट्टी मार्गाचा कायापालट; १६५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

पालघर: पालघर जिल्ह्यातील दळणवळण आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या डहाणू-पालघर (सागरी महामार्ग) मार्गाच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल १६५ कोटी ६९ लाख रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. माजी खासदार तथा आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन पार पडले. गेल्या ४० ते ५० वर्षांनंतर पहिल्यांदाच या मार्गाचे इतक्या मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण होत…

Read More

नगरसेवकपदी निवडीबद्दल त्रिवार अभिनंदन

जावळीतालुक्याचे सुपुत्र ता.सातारा श्री अंकुश बाबा कदम यांच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवडीबद्दल त्रिवार अभिनंदन 💐💐💐आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाने भविष्यात ही अशीच यशस्वी वाटचाल होत राहो 🙏👍Ankush Kadam Ankush Babaमनःपुर्वक अभिनंदन #बाबा

Read More

बारामती विमान दुर्घटना : ‘अपघात की घातपात?’ – रोहित पवारांचे गंभीर आरोप, चौकशीवर सवाल

बारामती येथे घडलेल्या खासगी विमान दुर्घटनेनंतर वातावरण आणखी तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत थेट सवाल उपस्थित करत, हा केवळ अपघात नसून घातपात असू शकतो, असा संशय व्यक्त केला. मुंबई आणि दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेनंतर तपास यंत्रणांची हालचाल वाढली असली, तरी चौकशीची दिशा आणि गती संशयास्पद असल्याचा…

Read More

महागावात कृषीदूतांकडून श्री घटेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

महागाव येथे राबविण्यात येत असलेल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत कृषीदूत विद्यार्थ्यांनी आज श्री घटेश्वर मंदिर, महागांव परिसरात स्वच्छता अभियान राबविले. मंदिर परिसरातील कचरा संकलन, गवत व झाडाझुडपांची सफाई तसेच परिसर सुशोभीकरणाचे काम करण्यात आले. मंदिर हे गावाचे श्रद्धास्थान असल्याने त्याची स्वच्छता व पवित्रता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना दिला. तसेच…

Read More

श्री क्षेत्र घुटकेश्वर महादेव मंदिरांत भक्तांची अलोट गर्दी.

दीपक गायकवाड – मोखाडा वाकडपाडा येथे महाशिवरात्र निमित्ताने श्री घुटकेश्वर महादेव मंदिरांत पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शन घेतले. येथील मंदिर समितीच्या वतीने महाशिवरात्री च्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पायी दिंड्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात शिवशंभोचा भावगर्भ नामघोष करत मंदिरात पदार्पण केल्याने मंदिर परिसर अक्षरशः शिवमय झाला होता. यावेळी मंदिर समिती अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी…

Read More

रविंद्र पानमंद यांच्या शेतात AI तंत्रज्ञानाचा वापर

(सांगवडे,ता.मावळ) रविंद्र पानमंद यांच्या शेतामध्ये अलीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा यशस्वीपणे वापर करण्यात आला. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जमिनीतील आर्द्रता, हवामान स्थिती आणि पाणी व्यवस्थापन यांचे अचूक निरीक्षण केले जात आहे. AI तंत्रज्ञानाच्या मदतीने जमिनीतील ओलावा (Moisture) तपासून पिकांना आवश्यकतेनुसार पाणी देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. तसेच हवामानातील बदलांचा अंदाज घेऊन पाणी देण्याचे नियोजन अधिक…

Read More

सावधान.‌.! प्रेमाच्या अभिव्यक्तीचे स्वरूप बदलतेय

||| व्हॅलेंटाईन विशेष ||| दीपक गायकवाड – मोखाडा व्हॅलेंटाईन डे ची मुळे प्राचीन रोमन सण ‘लुपरकॅलिया’ (१५ फेब्रुवारी) मध्ये आहेत, जो वसंताच्या आगमनाचा आणि सुपीकतेचा उत्सव होता. ख्रिश्चन चर्चने ५ व्या शतकाच्या अखेरीस संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ १४ फेब्रुवारीला हा दिवस अधिकृत केला‌‌. पूर्वी हा केवळ प्रणयाचा दिवस नसून, प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्याचा एक…

Read More

वाडा ग्रामीण रुग्णालयात महिला डॉक्टरला शिवीगाळ; डॉक्टर हर्षदा पाटील यांचा तडकाफडकी राजीनामा

वाडा: पालघर जिल्ह्यातील वाडा ग्रामीण रुग्णालयात सेवा बजावत असलेल्या महिला डॉक्टर आणि परिचारिकेला श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे प्रचंड मानसिक तणावात असलेल्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. हर्षदा पाटील यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असून, यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. ​नेमकी घटना…

Read More

समुद्राकाठचा शांत साक्षीदार : वसई किल्ल्याची कहाणी

आज वसई किल्ल्यात पाऊल टाकलं, की पहिल्यांदा जाणवतो तो नीरव शांतपणा. भग्न भिंती, कोसळलेले बुरुज आणि झाडीत हरवलेले रस्ते पाहून सहज वाटतं—“इथे कधी तरी खरंच एक समृद्ध शहर वसलेलं होतं का?”पण होय, हाच वसई किल्ला एकेकाळी सत्तेचा, व्यापाराचा आणि समुद्री ताकदीचा केंद्रबिंदू होता. मुंबईपासून फारसं लांब नाही, पण इतिहासाच्या दृष्टीने हा किल्ला मुंबईपेक्षाही जुना आहे….

Read More