म्हसा यात्रेतील गुरांचा बाजार उठला ?

मुरबाड |प्रतिनिधीम्हसा यात्रा एकेकाळी बैलांच्या मोठ्या बाजारासाठी प्रसिद्ध होती. महाराष्ट्रभरातून शेतीपयोगी बैल, नांगर व शेतीची अवजारे विक्रीसाठी येथे येत असत. मात्र यंदा अवघ्या एका दिवसात गुरांचा बाजार उठल्याचे चित्र पाहायला मिळाले.शेती व्यवसाय तोट्यात गेल्याने अनेक शेतकरी भूमिहीन झाले असून गोठ्यांत जनावरे उरलेली नाहीत. यात्रेत आलेले बहुतेक बैल हे शेतीसाठी नव्हे, तर हौशी लोकांच्या शर्यतीसाठीचे खिल्लारी…

Read More

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे वाडा तालुक्यात बळी.

​वाडा | प्रतिनिधीवाडा तालुक्यातील तिळशे गावाच्या हद्दीतील तिलशे कोदे दळवी पाडा येथे आज (दि. ४) सकाळी महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे एका ४३ वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गणपत लक्ष्मण दळवी (वय ४३) असे मृत व्यक्तीचे नाव असून, रस्त्यावर तुटून पडलेल्या जिवंत विद्युत तारेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ​नेमकी घटना…

Read More

कांबारे-वासिंद रस्ता धोकादायक पुलामुळे अवजड वाहनांसाठी बंद

दिपक साळुंखे – वाडावाडा तालुक्यातील कांबारे ते वासिंद हा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू होती. मात्र, या मार्गावरील सावरोली गावाजवळील तानसा नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असल्याने प्रशासनाने या रस्त्यावरून अवजड वाहनांना सक्तीने बंदी घातली आहे.सदर पुलाचे अधीक्षक अभियंता, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. या तपासणीत पुलाची…

Read More

पी. एम किसान योजनेचा २२ वा हप्ता

केंद्र शासनाने सुरु केलेल्या पंतप्रधान किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६०००/ सहा रुपये मिळतात. देशभरात ९ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे.पी. एम किसान योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनी PMKiSAN पोर्टल वर पात्रता तपासावी,असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात येतो.योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी, अधिकृत फार्मर आयडी आणि आधार-बॅंक लिंक पूर्ण असणे अनिवार्य आहे तसेच जमीनीची माहिती…

Read More

महाराष्ट्रात नवीन रेशन कार्ड मिळणे अधिक सोपे

मुंबई -महाराष्ट्रातील नागरिकांसाठी नवीन रेशन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नवीन नियम लागू करत नवीन रेशन कार्डसाठी e-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. या निर्णयामुळे बनावट व अपात्र लाभार्थ्यांवर आळा बसणार असून खऱ्या गरजू कुटुंबांना लाभ मिळणार आहे.राज्य सरकारच्या माहितीनुसार, 1 जानेवारी…

Read More

एस.टी. बस स्थानक दर १५ दिवसांनी स्वच्छता मोहीम; महामंडळाकडून मोठी घोषणा

मुंबई —महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) राज्यातील सर्व एस.टी. बस स्थानकांवर दर पंधरा दिवसांनी स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा 31 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आली. ही मोहीम बस स्थानकांचे आरोग्यदायी, सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण राखण्यावर केंद्रित आहे.मोहीमेचा फोकस फक्त बसस्थानकांच्या मुख्य परिसरावरच नाही, तर स्थानकांच्या जवळच्या परिसर आणि प्रशासकीय इमारतींवरही…

Read More

महाराष्ट्रात रस्ते अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण चिंताजनक.

मुंबई-महाराष्ट्रात रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण पुन्हा एकदा वाढताना दिसत असून, ही बाब गंभीर चिंतेची ठरत आहे. राज्य परिवहन व गृह विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांत शहरी तसेच ग्रामीण भागात अपघातांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. विशेषतः राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि शहरांच्या बाहेरील वेगवान मार्गांवर अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.अपघातांमागील…

Read More

रक्षकच बनले भक्षक?

पालघर/घोलवड:कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस खात्यालाच काळीमा फासणारी घटना पालघर जिल्ह्यातील घोलवड येथे उघडकीस आली आहे. घोलवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक साहेबराव शिवाजी कचरे यांच्यावर ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पालघर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.​नेमकी घटना काय?लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), ठाणे यांच्याकडे…

Read More

पालघर जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात मराठी बोलीभाषा व लोककलेचा जागर

जव्हारमध्ये दोन दिवसीय जिल्हास्तरीय साहित्य महोत्सवाला साहित्यिक–रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. जव्हार प्रतिनिधी : मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या अनुदानातून राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय, जव्हार (जि. पालघर) यांच्या वतीने आयोजित पालघर जिल्हास्तरीय साहित्य संमेलन शनिवार दि. २७ व रविवार दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी ग. बा. सरदार साहित्य…

Read More