मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग २४ तास बंद; सुरक्षेपासून सेवांपर्यंत अपयश
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या औद्योगिक, आर्थिक आणि दैनंदिन प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र फेब्रुवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात या मार्गावर घडलेल्या घटनेने या ‘आधुनिक पायाभूत सुविधा’ व्यवस्थेची गंभीर उणीव उघड केली. ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान तब्बल २४ तासांहून अधिक काळ द्रुतगती मार्ग पूर्णतः ठप्प राहिल्याने हजारो प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. अपघात कसा…
