विकासाच्या नावाखाली आदिवासी आणि शेतकऱ्यांचे विस्थापन आम्ही मान्य करणार नाही – डॉ. अजित नवले
वाढवण बंदर, कर्जमाफी, मनरेगा, रेल्वे व वनहक्कांवर स्पष्ट भूमिका किसान सभेचे राष्ट्रीय नेते डॉ. अजित नवले यांची विशेष मुलाखत जन मेट्रो | विशेष मुलाखत पालघरमध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला व युवकांनी काढलेला लॉंग मार्च सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरतो आहे. वाढवण बंदर, वनजमिनींचे हक्क, स्मार्ट मीटर, मनरेगा, रेल्वे प्रकल्प आणि कर्जमाफी या प्रश्नांवर…
