कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर : आदिवासी मुक्तीसाठी झगडलेले क्रांतिकारक जीवन

कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर यांचे मूळ गाव मालाड, मुंबई (तेव्हाचे मुंबई उपनगर) हे होय. त्यांचा जन्म 14 ऑगस्ट 1907 रोजी मुंबईतील मालाड येथे झाला. जन्माने मुंबईकर असल्या तरी आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी पालघर जिल्ह्यातील वाडा, जव्हार, मोखाडा, तलासरी व विक्रमगड या आदिवासी पट्ट्यातील जनतेसाठी वाहून घेतले. त्यामुळेच त्या “जन्माने मुंबईकर, पण कर्मभूमीने आदिवासी पट्ट्याच्या जननेत्या”…

Read More

जुन्नर पंचायत समिती निवडणूक २०२६ : कुसूर गणातून भाजपाचे अधिकृत उमेदवार निलेश चव्हाण!

जुन्नर:जुन्नर पंचायत समिती निवडणूक २०२६ साठी कुसूर गणातून भारतीय जनता पार्टीने श्री. निलेश सुगंधा सीताराम चव्हाण यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपाच्या वतीने त्यांना कमळ चिन्ह देऊन निवडणूक लढवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. निलेश चव्हाण यांचा जन्म निमगाव तर्फे म्हाळुंगे येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण वडज येथे, तर माध्यमिक शिक्षण श्री कुलस्वामी…

Read More

सत्ता, संयम आणि संकेत

शोककाळात घेतलेले निर्णय समाजाला काय सांगतात? लोकशाहीत सत्ता ही केवळ अधिकाराचे साधन नसते; ती जबाबदारी, संवेदनशीलता आणि नैतिकतेची कसोटीही असते. म्हणूनच सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींचे निर्णय केवळ कायदेशीर चौकटीत तपासले जात नाहीत, तर सामाजिक संकेत, परंपरा आणि जनभावनेच्या आरशातही पाहिले जातात. काही निर्णय वेळेमुळे योग्य ठरतात, तर काही निर्णय त्याच वेळेमुळे प्रश्नांकित होतात. महाराष्ट्राने अलीकडेच…

Read More

विक्रमगड तालुक्यातील मान येथे ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

विक्रमगड – शिव छत्रपती समाज सेवा मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष श्री पुरुषोत्तम पाटील यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त २९ जानेवारी रोजी ५१ गरजू जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पडला. हा सोहळा मान आश्रम शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आणि तुंगारेश्वर देवस्थानचे पूज्य बालयोगी सदानंद बाबा यांच्या आशिर्वादाने पार पडला.सोहळ्यात वाडा, विक्रमगड, डहाणू, तलासरी, मोखाडा या…

Read More

लाडकी बहिण योजना : हप्ता रखडला, केवायसी दुरुस्तीसाठी अल्प मुदतीने महिलांचा गोंधळ

दिपक साळुंखेपालघर-राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणारा मासिक हप्ता अनेक भागांत अद्याप न आल्याने ग्रामीण व आदिवासी भागात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दैनंदिन खर्चासाठी या योजनेवर अवलंबून असलेल्या महिलांना हप्ता रखडल्याचा थेट फटका बसत असून, घरखर्च, औषधोपचार आणि मुलांच्या शैक्षणिक गरजांसाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.अनेक लाभार्थी…

Read More

प्रदूषणाच्या विळख्यात नवी मुंबई; हवेची गुणवत्ता घसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न

नवी मुंबई | प्रतिनिधी स्वच्छतेच्या बाबतीत देशात नेहमीच अग्रक्रमावर असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेसमोर आता गंभीर प्रदूषणाचे आव्हान उभे ठाकले आहे. अलीकडे नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून, ती थेट ३०१ इतक्या धोकादायक पातळीवर पोहोचल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना श्वास घेणेही अवघड झाले असून नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. हवेच्या…

Read More

वाडा-मनोर मार्गावर अवजड वाहनांमुळे अपघातांचा धोका, कारवाईअभावी नागरिकांमध्ये संताप

पालघर | प्रतिनिधी – बापू वाघत वाडा-मनोर रस्त्यावरील पाली परिसरात पुन्हा एकदा मोठा अपघात होता होता टळल्याची घटना घडली असून, या मार्गावरून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावर आठवड्यातून एक-दोन वेळा तरी अवजड वाहने अडकल्याच्या किंवा धोकादायक स्थिती निर्माण झाल्याच्या घटना घडत आहेत. या मार्गावरून नियमबाह्य…

Read More

पालघरच्या मातीचा राष्ट्रीय गौरव : प्रजासत्ताकदिनी भिकल्या धिंडा यांना पद्मश्री प्रदान

दिपक साळुंखे जव्हार- देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना पालघर जिल्ह्याच्या डोंगरदऱ्यांतून आलेल्या तारपाच्या सुरांना आज प्रत्यक्ष राष्ट्रपातळीवर मान मिळाला. जव्हार तालुक्यातील वाळवंडा गावचे ज्येष्ठ आदिवासी कलाकार आणि तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना २६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात प्रत्यक्ष पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही केवळ पुरस्कार घोषणा…

Read More

खेरणे एमआयडीसीतील कंपनीकडून रस्त्यावर सांडपाणी; नागरिक त्रस्त, बातमी कव्हर करणाऱ्या पत्रकाराला धमकी

नवी मुंबई | प्रतिनिधी नवी मुंबईतील खैरणे एमआयडीसी परिसरातील अग्निस फाईन वॉटर्स प्रायव्हेट लिमिटेड (प्लॉट क्र. ७८७) या कंपनीकडून गेल्या अनेक दिवसांपासून बाथरूममधील घाण व सांडपाणी थेट रस्त्यावर सोडले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या सांडपाण्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर घाण साचली असून तीव्र दुर्गंधी पसरली आहे. सदर रस्त्यालगतच रिक्षा स्टँड असून, शेजारील कंपन्यांमध्ये…

Read More

रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत तुर्भे वाहतूक शाखेचा जनजागृती कार्यक्रम

नवी मुंबई | प्रतिनिधी – विष्णु बुरे रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने तुर्भे वाहतूक शाखा, नवी मुंबई यांच्या वतीने प्रभात डेरी, तुर्भे येथे नागरिक व वाहनचालकांसाठी जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे व वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणे हा होता. या कार्यक्रमात वाहनचालकांना दारू पिऊन वाहन चालवू नये, सिग्नल जंप…

Read More