जिल्हा प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर किसान सभेचे आंदोलन स्थगित.

नाशिक- नाशिक जिल्ह्यात शेतकरी व आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेले अखिल भारतीय किसान सभेचे आंदोलन मंगळवारी तात्पुरते स्थगित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ठरलेल्या मुदतीत मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.या आंदोलनाचे नेतृत्व अखिल…

Read More

कोविड योद्ध्यांचा उत्साह: फोर्टिसमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी साजरा केला हळदी कुंकू

नवी मुंबई. वाशी सेक्टर १० येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या परिसरात महिला स्वच्छता सहाय्यकांनी हळदी कुंकू कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केला. या कार्यक्रमात रुग्णालयातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांनीही उपस्थिती लावली. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या महिला कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ साथीच्या काळात आपले जीवन धोक्यात घालून दिवसरात्र रुग्णांची सेवा केली आहे आणि रुग्णालय स्वच्छ ठेवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

Read More

बारामती विमान दुर्घटना : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन, राज्य प्रशासन व राजकारणात मोठी पोकळी

महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाला हादरवून टाकणारी घटना बुधवारी सकाळी बारामती येथे घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीकडे येताना झालेल्या विमान अपघातात निधन झाले. या दुर्घटनेत विमानातील एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची अधिकृत माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दिली आहे. बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.४५ वाजता Learjet-45 हे खासगी विमान बारामती…

Read More

पर्सनल लोन घेताना काय काळजी घ्यावी? जाणून घ्या सुरक्षित आणि स्वस्त पर्याय

आजच्या डिजिटल युगात पर्सनल लोन घेणे खूपच सोपे झाले आहे. मोबाईल अ‍ॅप्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून काही मिनिटांत लोन मंजुरीचे दावे केले जातात. मात्र, प्रत्येक “इन्स्टंट लोन” खरंच फायदेशीर असतो का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आकर्षक जाहिरातींमागे अनेकदा लपवलेले शुल्क (Hidden Charges), जास्त प्रोसेसिंग फी आणि उच्च व्याजदर असतात. त्यामुळेच आजही भारतात अनेक लोक कर्ज…

Read More

पाठीवर मारा, पोटावर नको! मुरबाडमधील गरीब हातगाडीवाल्यांवर पोलिसांची लाथ

मुरबाड प्रतिनिधी | जन मेट्रो वडापाव विकून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या गरीब हातगाडीवाल्यांवर येथील पोलिसांची कारवाई सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे. एसटी स्टॅन्ड समोर हातावर पोट भरणाऱ्या टपरीवाल्यांवर महिन्यात दोनदा दंड आकारला जात असल्याने “पोट भरावे की दंड भरावे?” असा प्रश्न या व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे वर्षभर बंद असलेले हे व्यावसायिक गेल्या महिनाभरापूर्वी…

Read More

विकासाच्या नावाखाली आदिवासी आणि शेतकऱ्यांचे विस्थापन आम्ही मान्य करणार नाही – डॉ. अजित नवले

वाढवण बंदर, कर्जमाफी, मनरेगा, रेल्वे व वनहक्कांवर स्पष्ट भूमिका किसान सभेचे राष्ट्रीय नेते डॉ. अजित नवले यांची विशेष मुलाखत जन मेट्रो | विशेष मुलाखत पालघरमध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला व युवकांनी काढलेला लॉंग मार्च सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरतो आहे. वाढवण बंदर, वनजमिनींचे हक्क, स्मार्ट मीटर, मनरेगा, रेल्वे प्रकल्प आणि कर्जमाफी या प्रश्नांवर…

Read More

पालघरमधील ‘लाल वादळ’ शांत! माकपचे आंदोलन तीन महिन्यांसाठी स्थगित; जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर निर्णय

पालघर | जन मेट्रो विशेष प्रतिनिधी पालघर: पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPI-M) भव्य ठिय्या आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. प्रशासन आणि आंदोलक यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हे आंदोलन तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आमदार विनोद निकोले यांनी दिली आहे. चर्चेत काय ठरले? सलग…

Read More

पालघरमध्ये लाल वादळाचा मुक्काम!

आज आंदोलनाचा तिसरा दिवस; ११ वाजताच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष पालघर | जन मेट्रो विशेष प्रतिनिधी पालघर: वाढवण बंदराचा विरोध आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPI-M) ऐतिहासिक ठिया आंदोलन आज (बुधवारी) तिसऱ्या दिवसात प्रवेश करत आहे. काल संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेले ६० ते ६५ हजार शेतकऱ्यांचे हे ‘लाल वादळ’ सध्या पालघरच्या रस्त्यांवर ठाण मांडून…

Read More

मागण्या मान्य न झाल्यास थेट मंत्रालयावर कूच करू; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सरकारला निर्वाणीचा इशारा

​पालघर | जन मेट्रो विशेष प्रतिनिधी पालघर: पालघरच्या भूमीवर पुन्हा एकदा लाल बावटा फडकला असून, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI-M) नेतृत्वाखाली निघालेल्या भव्य ‘लॉंग मार्च’ने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. डहाणूच्या चारोटीतून सोमवारी (१९ जानेवारी) निघालेला हा विराट मोर्चा मासवणमार्गे आज (२० जानेवारी) संध्याकाळपर्यंत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात तब्बल ९० हजारांहून अधिक कष्टकरी, शेतकरी…

Read More