Headlines

सौरभ शिंदे फाउंडेशन नवरात्र उत्सवास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

( कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उमेश गवळी साहेब यांची उत्सवात भेट ) नवी मुंबई प्रतिनिधी घणसोली येथील नऊ दिवसाच्या नवरात्र उत्सवाचे आयोजन सौरभ शिंदे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले या नवरात्र उत्सवास स्थानिक जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला असून विविध राजकीय पक्षाचे व सौरभ शिंदे हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी असून या नवरात्र उत्सव मंडळामध्ये…

Read More

पूरग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून तीन कोटी पन्नास लाख रुपयांचे विमा कवच — समाजहितासाठी पत्रकार संघाचा आदर्श उपक्रम!

पत्रकारांना लॅपटॉप किट वाटप, समाजसेवा, पत्रकार संरक्षण कायदा आणि पूरग्रस्तांना आधार देणारा ऐतिहासिक अधिवेशन सोहळा जळगावात उत्साहात पार पडला! पूरग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून ३ कोटी ५० लाखांचे विमा कवच — समाजहिताची नवी दिशा! महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अधिवेशन ठरले ऐतिहासिक — डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली विमा कवच वितरणास उत्स्फूर्त प्रतिसाद! महाराष्ट्र राज्य…

Read More

मुरबे बंदर जनसुनावणी शांततेत पार पडली

९ हजार नागरिकांचा सहभाग, ८ हजारांहून अधिक हरकतींची नोंद पालघर, दि. ६ ऑक्टोबर: जेएसडब्ल्यू मुरबे पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रस्तावित मुरबे बंदर उभारणी प्रकल्पासंदर्भातील पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावणी आज पालघर येथे शांततेत पार पडली. सुनावणीचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी भूषवले. सदर जनसुनावणीचे आयोजन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) व जिल्हा प्रशासन यांच्या…

Read More

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मोठा निर्णयः व्याज परताव्यासोबतच आता उद्योजकता प्रशिक्षण

पालघर दि. ०६ : आर्थिकमागास आर्थिकदृष्ट्या विकास मागासलेल्या तरुणांना सक्षम उद्योजक बनवण्यासाठी कार्यरत असलेल्या अण्णासाहेब पाटील व्याज परतावा महामंडळ ने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. महामंडळ आता केवळ बँक कर्जावरील (Interest Reimbursement) असलेले प्रशिक्षण व Mentorship योजनाच नाही, तर लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण देखील देणार आहे. हा निर्णय तरुण उद्योजकांना केवळ आर्थिक मदत…

Read More
Sambhaji briged

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यासाठी राज्य सरकारनेतिजोरी खुली करावी :’संभाजी ब्रिगेड’

नवी मुंबई, दि-५ आक्टोबर २०२५ मराठवाड्यात आणि राज्यामध्ये झालेला अतिवृष्टीमुळे येथील शेतकरी उध्वस्त झाला आहे. या शेतकऱ्याला सर्वोपरी मदत मिळण्या साठी राज्य सरकारने तिजोरी खुली करावी अशी मागणी ‘संभाजी ब्रिगेडने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्हाधिका-यांमार्फत हे निवेदन देण्यात आले अशी माहिती जिल्हाध्यक्ष मारुतीराव खुटवड योनी पत्रकाव्दारे दिली आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे की,मागील काही दिवसापासून संपूर्ण…

Read More

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पत्रकारांबरोबर इतरांनी पुढे यावे – आण्णा बनसोडे

भोसरीतील महारक्तदान शिबिराला पत्रकार व नागरिकांचा मोठा प्रतिसाद पिंपरी, पुणे (दि. ०५ ऑक्टोबर २०२५) मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे आहे. स्वतः होऊन स्वयंस्फूर्तीने पत्रकार बंधू, भगिनी देखील आता मराठवाडा मिशन उपक्रमातून मदतीस आले आहेत. आपण समाजाचे देणं लागतो या कृतज्ञ भावनेतून त्यांनी आयोजित केलेले रक्तदान शिबिर हा स्तुत्य उपक्रम आहे. यास माझ्या…

Read More

पिक नुकसान पाहण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक थेट शेताच्या बांधावर

पालकमंत्री गणेश नाईक यांनी केली भात आणि चिकू पिकांच्या नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळणार डहाणू, ता. ४ ऑक्टोबर : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपने उभे असून शेतकरी यांना शासन सर्वतोपरी मदत करेल असे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे डहाणू आणि तलासरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान…

Read More

जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांनी डहाणू आणि तलासरी तालुक्यात प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व नागरिकांना दिला दिलासा.

पालघर, दि. ३ ऑक्टोबर : पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यात मागील काळात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती व घरांच्या नुकसानीची जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व नागरिकांना दिलासा दिला. डहाणू तालुक्यातील मौजे जामशेत येथे पद्माकर रामचंद्र उमतोल यांच्या ३ एकर भात पिकाचे, स्नेहल आनंत पोतदार यांच्या १२ एक्कर चिकू पिकाचे, तर गुंगवाडा…

Read More

अभिजात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

मराठी भाषा संवादाचे प्रभावी माध्यम आणि माणसांना माणसांशी जोडणारे बंधन आहे ….जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड पालघर, दि. ३ ऑक्टोबर : जगातील प्रगत राष्ट्रांनी आपल्या मातृभाषेचा सन्मान जपला आणि त्याच आधारावर जागतिक पातळीवर प्रगती साधली. मराठी ही भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून माणसाला माणसाशी जोडणारे बंधन असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी व्यक्त…

Read More

नवरात्र उत्सवात नवदुर्गा महिला मंडळ, बोरीचापाडा येथे आमदार हरिश्चंद्र भोये यांची उपस्थिती.जव्हार प्रतिनिधी:

नवदुर्गा महिला मंडळ, बोरीचापाडा यांच्या वतीने नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. या उत्सवाच्या निमित्ताने विक्रमगड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा. हरिश्चंद्र भोये यांनी मंडळाला भेट देत दुर्गामातेचे दर्शन घेतले.यानंतर गावदेवी पथक साखरशेत यांनी आदिवासी संस्कृतीचे वैशिष्ट्य जपणारे तारपा नृत्य व ढोल नृत्य सादर केले. वाजत गाजत मान्यवरांचे सभामंडपापर्यंत स्वागत करण्यात आले.या…

Read More