पालघर येथे आदी कर्मयोगी अभियान आठवडा बैठक संपन्न

पालघर १ ऑक्टोबर: जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे आदी कर्मयोगी अभियान आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेयर्स (MoTA) संचालिका दिपाली मासिरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडली. बैठकीपूर्वी संचालिका दिपाली मासिरकर यांनी डहाणूतील धानीवरी येथे ग्रामसभेला उपस्थित राहून रणकोळ येथे पालकांकरता…

Read More

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टंचाईच्या सर्व सवलती मिळणार, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको; बँकाना निर्देश मुंबई, दि. ३० : राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. या भागातील शेतकरी, आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई प्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. आपत्तीग्रस्त…

Read More

डहाणू तालुक्यात जिल्हा प्रशासनाचे बचावकार्य यशस्वी

१६ महिला व बसचालक सुखरूप बाहेर पालघर, दि. २८ सप्टेंबर : जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू तालुक्यात हाती घेण्यात आलेले बचावकार्य यशस्वी ठरले. अतिवृष्टीमुळे डहाणू तालुक्यातील चरी गावाजवळील रस्त्यावर अडकलेल्या बसमधून १६ महिला आणि बसचालकासह एकूण १७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. हवामान विभागाने…

Read More

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या मार्फतनवापूर समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता अभियान संपन्न

पालघर, दि. २९ सप्टेंबर : नवापूर समुद्रकिनारा स्वच्छ व प्रदूषणमुक्त करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पालघर तसेच टाटा स्टील कंपनी, बोईसर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत नवापूरच्या सहकार्याने विशेष समुद्रकिनारा स्वच्छता अभियान मोहिम राबविण्यात आली. या उपक्रमात किनाऱ्यावर साचलेला प्लास्टिक व घनकचरा गोळा करून त्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे काम करण्यात…

Read More
डॉ इंदु राणी जाखड.

शासनाच्या सेवा थेट नागरिकापर्यंत पोहचणार

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड पालघर, दि. 17 : शासनाच्या विविध सेवा व उपक्रम थेट नागरिकापर्यंत निमित्त पोहचणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” (17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025) या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला.यावेळी…

Read More

श्री कुलस्वामी को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची 42 वी वार्षिक सभा वाशी येथे उत्साहात संपन्न!

वाशी (प्रतिनिधी) :श्री कुलस्वामी को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा वाशी येथील सिडको एक्झीबिशन हॉलमध्ये मोठ्या उत्साहात व उपस्थितीत संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व कुलस्वामी खंडोबा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून, “येळकोट येळकोट जय मल्हार” च्या घोषणांनी व आरतीने करण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थान शंकर लक्ष्मण पिंगळे यांनी भूषविले…

Read More

लेखणीचे सामर्थ्य मोठे – पत्रकार दशरथ चव्हाण यांचा सन्मान”

“नानजीभाई ठक्कर यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान, लेखणीचे महत्त्व अधोरेखित” ठाणे – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण यांचा सत्कार समाजसेवक नानजीभाई ठक्कर ठाणावाला आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि लेखणी देऊन करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर नानजीभाई ठक्कर म्हणाले, “लेखणीमध्ये जी ताकद…

Read More

जिजाऊ रथयात्रा २०२५ – मराठा बहुजन जोडो यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद!

नवी मुंबई, २८ एप्रिल २०२५ – मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथयात्रा २०२५ व मराठा बहुजन जोडो यात्रा या ऐतिहासिक उपक्रमाचा शानदार कार्यक्रम वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडला. सकाळी १० वाजता प्रारंभ झालेल्या या सोहळ्याला नवी मुंबईसह विविध भागांतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रथयात्रेत मराठा समाजासोबत बहुजन घटक मोठ्या संख्येने सहभागी…

Read More

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित लोक दरबाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

जनतेच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले निर्देश. पालघर दि.११ सप्टेंबर : वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात परिवहन मंत्री,प्रताप सरनाईक, यांच्या अध्यक्षतेखाली लोक दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.या लोक दरबारात आमदार राजेंद्र गावित, आमदार रविंद्र फाटक,महानगरपालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी , अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त .दिपक सावंत, पोलीस उपायुक्त सुहास…

Read More

शांघाई येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ साठी जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धांना सुरुवात

पालघर, दि. १२ – जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. ऑलिम्पिकसारखीच ही स्पर्धा २३ वर्षाखालील तरुणांना आपली कौशल्ये सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. याआधीच्या ४७ व्या स्पर्धेत ६३ सेक्टरमधील ५० देशांतील १०,००० हून अधिक उमेदवारांनी सहभाग घेतला होता. पुढील…

Read More